शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत २९ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 20:45 IST

एकूण ५०९ प्रकल्पांत प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२२०.५५ दलघमी इतका आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ९४९.८३ दलघमी एवढा आहे. त्याची टक्केवारी २९.४९ एवढी आहे.

- संदीप मानकर

अमरावती : पश्चिम विदर्भातील मोठे नऊ प्रकल्प, मध्यम २४ व लघु ४७६ प्रकल्प असे एकूण ५०९ प्रकल्पांत केवळ २९.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उन्हाळ्याच्या दीड महिन्यापर्यंत ते पाणी जपून वापरावे लागणार आहे, असे जलसंपदा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिका-यांनी सांगितले. मोठ्या नऊ प्रकल्पांमध्ये सरासरी ४६.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी अनेक जिल्ह्यांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्याची सर्वाधिक झळ बुलडाणा जिल्ह्याला पोहचली होती.

एकूण ५०९ प्रकल्पांत प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२२०.५५ दलघमी इतका आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ९४९.८३ दलघमी एवढा आहे. त्याची टक्केवारी २९.४९ एवढी आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारा उर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पात सद्यस्थितीत ५३.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात ३७.२७ टक्के, अरुणावती १३.४४ टक्के, बेंबळा प्रकल्पात ५९.६९ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प ४८.१५ टक्के, वान ५१.१५ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प ५३.५८ टक्के, पेनटाकळी ५१.०१ टक्के, खडकपुर्णा ३४.२१ टक्के पाणीसाठा आहे. यंदा बुलडाणा जिल्ह्याची स्थिती चांगली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने २३ एप्रिलपर्यंतच्या अहवालात दिली.

२४ मध्यम प्रकल्पांची स्थितीअमरावती जिल्ह्यतील शहानूर या मध्यम प्रकल्पांत ६२ टक्के, तर चंद्रभागा प्रकल्पात ६४.७८ टक्के, पूर्णा ६४.४९ टक्के, सपन ६३.८९ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यातील अधरपुस ६२.४७ टक्के, सायखेडा ५२.२४ टक्के, गोकी २१.७५ टक्के, वाघाडी ३६.५७टक्के, बोरगाव २६.१७ टक्के, नवरगाव ४४.६३ टक्के, अकोला जिल्ह्याती निर्गुणा २४.५१ टक्के, मोर्णा ४५.७८ टक्के, उमा १४.७३ टक्के, घुंगशी बॅरेज ५२ टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ४२.४५ टक्के, सोनल २७.९६ टक्के, एकबुर्जी ३६.३४ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा ६३.१९ टक्के, पलढग १०.७९ टक्के, मस ४१.१६ टक्के, कोराडी ६४.७५ टक्के, मन ५१.१५ टक्के, तोरणा २०.२८ टक्के, उतावळी ४२.९ टक्के  पाणीसाठा शिल्लक आहे.