शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट नुकसानीचा २६.८४ कोटी मदतनिधी जिल्ह्यास प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यात गतवर्षी फेब्रुवारी ते मे दरम्यान झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे रबीतील फळपिकांचे १५,८९८ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर ...

अमरावती : जिल्ह्यात गतवर्षी फेब्रुवारी ते मे दरम्यान झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे रबीतील फळपिकांचे १५,८९८ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी शासनाद्वारा २६ कोटी ८४ लाख ६१ हजारांचा मदतनिधी मंगळवारी जिल्ह्याला उपलब्ध झालेला आहे. बुधवारी बाधित तालुक्यांना हा निधी वितरित होणार आहे.

गतवर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे रबी पिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत जिल्हा पथकांद्वारा सर्व्हेक्षण व पंचनामे करण्यात येऊन ३३ टक्क्यांवर नुकसानाचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. त्या नुकसानीचा निधी गत आठवड्यात विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला व आता हा निधी जिल्ह्याला उपलब्ध झाला व बुधवारी सर्व तालुक्यांना उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

प्रचलित निकषानुसार ३३ टक्क्यांवर बाधित क्षेत्रासाठी हा मदतनिधी राहील. बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात निधी जमा करण्यात येणार आहे. यातून कोणत्याही प्रकारची थकबाकीची वसुली करण्यात येऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत.