शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

२५० पोलिसांच्या बदल्या

By admin | Updated: April 25, 2015 00:17 IST

पाच वर्ष सेवा पूर्ण झालेल्या २५० पोलीस कर्मचाऱ्यांचे बदलीचे आदेश प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांनी शुक्रवारी काढले.

पाच वर्षे सेवा पूर्ण : कर्मचाऱ्यांची रुजू होण्यासाठी धावपळअमरावती : पाच वर्ष सेवा पूर्ण झालेल्या २५० पोलीस कर्मचाऱ्यांचे बदलीचे आदेश प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांनी शुक्रवारी काढले. परिणामी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सेवत रुजू होण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागालाही स्वतंत्र १० पोलीस कर्मचारी देण्यात आले आहे. पोलीस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार विविध विभाग तसेच १० पोलीस ठाण्यांतर्गत २५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, शिपायांचा समावेश आहे. त्यामध्ये वाहतूक शाखेच्या ५३ पोलीस कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी स्थांनातरण करण्यात आले आहे. यामध्ये पूर्व झोनमधील २३ व पश्चिम झोनच्या ३० पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. या व्यतिरीक्त पोलीस मुख्यालयाचे ३२, राजापेठ २८, वलगांव २५, बडनेरा १९, गाड़गेनगर १८, नागपुरी गेट १७, नियंत्रण कक्षाचे१६, फ्रेजरपुरा १२, कोतवाली १०, विशेष शाखा ७, महिला सेल ५, खोलापुरी गेट ३, नांदगांवपेठ २, गुन्हे शाखा २ आणि महापालिका अतिक्रमण विभागात १० पोलीस अशा एकूण २५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महापालिका अतिक्रमण विभागाला १० पोलीस कर्मचारीमहापालिका अतिक्रमण विभागाला शहरातील अतिक्रमण हटविताना नागरिक विरोध दर्शवितात. अशा प्रसंगी पोलिसांची मदत घेणे आवश्यक असते. शासनाकडून १० पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असल्यामुळे अतिक्रमण विभागाला स्वतंत्र पोलीस कर्मचारी देण्यात आले आहे. या पोलिसांची जबाबदारी महापालिका सांभाळणार आहे. पाच वर्ष सेवा पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्याचे आदेश प्राप्त होताच २४ तासांच्या आत सेवेवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. -सोमनाथ घार्गे, प्रभारी पोलीस आयुक्त.