शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातून धावणाऱ्या २१ रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना संसर्गाचा वाढता वेग बघता रेल्वे बाेर्डाने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातून ...

अमरावती : कोरोना संसर्गाचा वाढता वेग बघता रेल्वे बाेर्डाने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातून धावणाऱ्या तब्बल २१ गाड्या रद्द केल्या आहेत. १० मे ते ३० जूनपर्यंत या गाड्या बंद राहणार असून, आरक्षण तिकिटांचे रिफंड रेल्वे स्थानकाहून परत मिळेल, असे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

डीआर ते पीव्हीआर (०१०२७), पीव्हीआर ते डीआर (०१०२८), डीआर ते एसएनएसआय (०१०४१), एसएनएसआय ते डीआर (०१०४२), डीआर ते एसएनएसआय (०११३१), एसएनएसआय ते डीआर (०११३२), सीएसएमटी ते जीडीजी (०११३९), जीडीजी ते सीएसएमटी (०११४०), नागपूर ते कोल्हापूर (०१४०३), कोल्हापूर ते नागपूर (०१४०४), मुंबई ते कोल्हापूर (०१४११), कोल्हापूर ते मुंबई (०१४१२), सीएसएमटी ते पुणे (०२०१५), पुणे ते सीएसएमटी (०२०१६), पुणे ते नागपूर (०२०३५), नागपूर ते पुणे (०२०३६), पुणे ते नागपूर (०२०४१), नागपूर ते पुणे (०२०४२), सीएसएमटी ते बीआयडीआर (०२०४३), बीआयडीआर ते सीएसएमटी (०२०४४), सीएसएमटी ते मनमाड (०२१०९), मनमाड ते सीएसएमटी (०२११०), मुंबई ते अमरावती (०२१११), अमरावती ते मुंबई (०२११२), पुणे ते नागपूर (०२११३), नागपूर ते पुणे (०२११४), मुंबई ते सुरत (०२११५), सुरत ते मुंबई (०२११६), पुणे ते अमरावती (०२११७), अमरावती ते पुणे (०२११८), डीआर ते एसएनएसआय (०२१४७), एसएनएसआय ते डीआर (०२१४८), मुंबई ते नागपूर (०२१८९), नागपूर ते मुंबई (०२१९०), मुंबई ते लातूर (०२२०७), लातूर ते मुंबई (०२२०८),पुणे ते अजनी (०२२२३) अजनी ते पुणे (०२२२४),पुणे ते अजनी (०२२३९), अजनी ते पुणे (०२२४०), मुंबई ते जालना (०२२७१) जालना ते मुंबई (०२२७२) या गाड्या १० मेपासून धावणार नाही, असे आदेशात नमूद आहे.