शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

२१ हजार हेक्टर संत्राबागा ‘सलाईन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:30 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे २० हजार ६०० हेक्टर जमिनीवरील संत्राबागा दुष्काळाच्या तडाख्यात सापडल्या आहेत.

ठळक मुद्देविहिरींनी गाठले तळ : भूजल जलपातळीत कमालीची घसरण

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे २० हजार ६०० हेक्टर जमिनीवरील संत्राबागा दुष्काळाच्या तडाख्यात सापडल्या आहेत.तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर शेतजमीन संत्रा लागवडीखाली आहे. गहू, चणा, मका, मिरची, पालेभाज्या आदी बागायती पिके घेतली जातात. तथापि, तालुक्यातील नऊ सिंचन प्रकल्पांमध्ये यंदा ५ ते १५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. जानेवारीमध्ये तोही आटण्याची चिन्हे आहेत. बोअरचे पाणी ७०० ते ८०० फुटांवर खोल गेले आहे. तसेच विहिरींची जलपातळी ६० ते ७० फुटांवर खोल गेली आहे. दिवसभर पाण्याचा उपसा करूनही न आटणाऱ्या विहिरी आता अर्ध्या तासांतच आटू लागल्या आहेत. काही विहिरी आचके देत आहेत. त्यामुळे संत्रा जगविण्याचा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. पाण्याबाबत पर्याय नसल्याने शेतकऱ्यांची हतबलता वाढली आहे.नर्सरीधारकांपुढेही पेचतालुक्यात ४०० पेक्षा अधिक संत्रा कलमा तयार करणारे नर्सरीधारक शेतकरीच आहेत. यावर्षीसुद्धा कोट्यवधी कलमांची निर्मिती करण्यात आली आहे. तथापि, पाण्याअभावी मृग बहर संत्राउत्पादकांकडून तोडला जात असताना, या कलमांना बाजारपेठ उपलब्ध आहे का, असा प्रश्न नर्सरीधारकांचा आहे.बोअरची परवानगी द्यायेणाऱ्या काळात लाखो संत्राझाडे आणि कोट्यवधी कलमा पाण्याअभावी संपतील. भूजल पातळीत कमालीची घसरण झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. त्यामुळे अधिकाºयांनी शेतकऱ्यांना बोअरवेल करू द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.