शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

अखेरच्या दिवसापर्यत १.९६ लाख अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:14 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत २२ सप्टेंबर या ‘डेडलाईन’पर्यंत जिल्ह्यात एक लाख ९६ हजार १२८ अर्ज दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देकर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज : मुदतवाढ नाही, आता पडताळणीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत २२ सप्टेंबर या ‘डेडलाईन’पर्यंत जिल्ह्यात एक लाख ९६ हजार १२८ अर्ज दाखल झाले आहेत. अद्याप ३० हजार शेतकºयांचे अर्ज भरावयाचे आहेत. मात्र मुदतवाढीसाठी कोणतेच आदेश नसल्यामुळे आता अर्जांची पडताळणी व चावडी वाचनाची शेतकºयांना प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेसाठी दोन लाख २५ हजार शेतकरी पात्र आहेत. यामध्ये एक लाख ६७ हजार शेतकरी थकबाकीदार, ४३ हजार शेतकरी चालू खातेदार आहेत. तर २० ते २५ हजार शेतकºयांचे कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार अखेरच्या मुदतीपर्यत तीन लाख ६० हजार ७५ शेतकºयांनी नोंदणी केलेली आहे. यातुलनेत एक लाख ९६ हजार १२८ शेतकºयांनी शुक्रवारपर्यंत आॅनलाईन अर्ज भरले आहेत. शासनाने १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत दीड लाखापर्यंत थकबाकीदार शेतकºयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०१६ अखेर वाटप कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यंत किंवा नंतर झालेल्या पुनर्गठनापैकी ३१ जुलै २०१७ पर्यंत वसूल न झालेले थकीत व उर्वरित हप्ते यांचा समावेश आहे.योजनत सुरुवातीपासून अडथडे आल्यानेच अर्ज भरणे बाकी असल्याचा आरोप होत आहे. शेतकºयांनी भरलेल्या आॅनलाईन अर्जाची यादी तसेच बँकांनी थकबाकीदारांच्या दिलेल्या याद्यांचे चावडी वाचन होणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश थकबाकीदार शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र, अद्याप तीस हजारावर शेतकºयांचे अर्ज भरणे बाकी असल्याने किमान एक आठवडा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे. तूर्तास मुदतवाढीविषयी कुठलेही शासन संकेत नाहीतजिल्ह्यात कर्जमाफी संदर्भात १,९६,१२८ आॅनलाईन अर्ज भरल्या गेलेले आहेत. या योजनेत कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार आहे. मात्र कुटूंबातील अनेकजन खातेदार असल्यामुळे नोंदणी जास्त दिसते. जवळपास सर्वच पात्र शेतकºयांनी अर्ज भरले आहे.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी