शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

१७ गावांना सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: June 23, 2015 00:43 IST

दोन जिल्ह्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी पुरविणाऱ्या बगाजी सागर धरणात ७३़७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून...

बगाजी सागरचे दरवाजे उघडणार : ७३़७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठाधामणगाव रेल्वे : दोन जिल्ह्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी पुरविणाऱ्या बगाजी सागर धरणात ७३़७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरणाची पातळी ८६ से़मी़ने वाढताच पुढच्या तीन दिवसांत धरणाचे दरवाजे उघडणार आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धामणगाव तालुक्यातील १७ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़अमरावती जिल्ह्यातील सात व वर्धा जिल्ह्यातील २९ गावांचे पुनर्वसन करण्यात आले़ ३१ दरवाजे असलेल्या या धरणाची जलसंचय क्षमता २५३़१७ दशलक्ष घनमीटर इतकी आहे़ सध्या या धरणात ७३़७ द.ल.घ.मी. पाणी आहे़ गेल्या २४ तासांत या धरण क्षेत्रात ५० मि.मी. पाऊस पडला. चार दिवसांत २८ सें.मी.ने धरणाची पातळी वाढली आहे़ जलपातळी ८५ से़मी़ने वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील, असे निम्न लोअर वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही़व्ही गावंडे यांनी सांगितले़ वर्धेच्या काठावरील तालुक्यातील १७ गावांना कोतवालामार्फत दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती धामणगावाचे तहसीलदार श्रीकांत घुगे यांनी दिली लोअर वर्धा प्रकल्पाचे सहायक अभियंता गोडे, बाजारे, शाखा अभियंता पांढरे, रायसे काकपुरे बगाजी सागरातून पाण्याच्या विसर्गाकडे लक्ष देत आहेत.