शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

राज्यात आरएफओंची १५२ पदे रिक्त; वन्यजीव विभागाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 19:45 IST

राज्याच्या वन विभागात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची वर्षभरापासून १५२ पदे रिक्त आहेत. तर, वन्यजीव विर्भातगातील १९ पदे असल्याने वनविर्भातगाच्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. परिणामी वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देवर्षभरापासून प्रभारीवर कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या वन विभागात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची वर्षभरापासून १५२ पदे रिक्त आहेत. तर, वन्यजीव विर्भातगातील १९ पदे असल्याने वनविर्भातगाच्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. परिणामी वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.काही वर्षांपासून आयएफएस लॉबी राज्य वनसेवेतील पदोन्नतीबाबत बैठक घेत नसल्याने वन विभागात रिक्त पदांचा आलेख वाढत आहे. वन विभागातील वनपरिक्षेत्राधिकारी हे पद अत्ंयत महत्त्वाचे आणि कार्यकारी पद असताना या पदाला न्याय मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आयएफएस लॉबी स्तरावरून पदोन्नतीसाठी वर्षभरात बैठकी घेऊन रिक्त पदे राहणार नाहीत, याची दक्षता घेताना दिसून येत नाही. बदली धोरणानुसार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी बदलीस पात्र १७९ आरएफओंची यादी तयार करून वनमंत्री संजय राठोड यांना सादर केलेली आहे. दुसरीकडे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची १५२ पदे रिक्त असताना ही पदे त्वरित भरण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसल्याचे वास्तव आहे. आरएफओंच्या रिक्त पदांमध्ये विदर्भात सर्वाधिक जागा आहेत. वन्यजीव विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे ठेवण्यात आले असून, वन्यजीवांचे संरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमरावती वनवृत्तात सप्टेंबर २०१९ नंतर १६ वनपालांना आरएफओपदी बढती मिळाली. त्यानंतर मुख्य वनसंरक्षकांनी गत आठ महिन्यांपासून वनपालांची पदे रिक्त ठेवल्याची माहिती आहे.विभागनिहाय रिक्त पदेनागपूर- ३३, अमरावती - २६, औरंगाबाद- १७, नाशिक- २५, कोकण- २१, पुणे - ३०बदलीसाठी १० पसंतीक्रमवनविभागात बदलीस पात्र अधिकाऱ्यांना १० जागांसाठी पसंतीक्रम ठेवण्यात आला आहे. यात वनविभाग (प्रादेशिक), वन्यजीव विर्भातग, सामाजिक वनीकरण व कार्य आयोजना, रोहयो अशा शाखेत प्रत्येकी तीन वर्षांनी बदलीचे धोरण आहे. यवतमाळ व नागपूर वनवृत्तात काही आरएफओ ४ वर्षांचा कालावधी पार करूनही त्याच ठिकाणी कायम आहेत.सहायक वनसंरक्षकांच्या बढतीला ब्रेकवनविभागात सहायक वनसंरक्षक हे पद विनाकामाचे पद मानले जाते. या पदावर काही वनाधिकरी विभागीय वनाधिकाऱ्यांयांच्या बढतीच्या मार्गावर आहेत. सहायक वनसंरक्षकांची ३४ पदे रिक्त असताना आरएफओ ते सहायक वनसंरक्षकपदाच्या बढतीसाठी अद्यापही समितीची बैठक झालेली नाही. आयएफएस लॉबीच्या संथ कारभारामुळे आरएफओ, एसीएफ यांना बढती मिळालेली नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग