शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

यूपीतील १२०० व्यक्ती लखनौकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:01 IST

पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते. गुजरातेत बडोदा येथे ट्रेन सोडण्याबाबत नियोजन होत आहे. अडकलेल्या सर्व नागरिकांना स्वगृही पोहचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

ठळक मुद्देस्वगृही परतण्याचा आनंद : पालकमंत्र्यासह खासदारांनी दाखविली झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या १२३९ व्यक्तींना स्वगृही पोहचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस शनिवारी सायंकाळी येथील रेल्वे स्थानकावरून लखनौकडे रवाना झाली. जिल्ह्यात अडकलेल्या इतरही नागरिकांना स्वगृही पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. संयम ठेवा, कुणीही पायी जाऊ नका, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते. गुजरातेत बडोदा येथे ट्रेन सोडण्याबाबत नियोजन होत आहे. अडकलेल्या सर्व नागरिकांना स्वगृही पोहचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. रेल्वे स्थानकावर सर्व प्रवाशांंची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी योगदान दिले. प्रवाशांच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद दिसत होता. शासनाने दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली याबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. ट्रेन सुटताच प्रवाशांनी एकच जल्लोष केला.जिल्ह्यातून आतापर्यंत उत्तर प्रदेशात ३८६, भोपाळ ४, बिलासपूर ६९, तेलंगणा ४१४, आंध्र प्रदेश १६८, राजस्थान १५३, मध्य प्रदेश ३७६, चेन्नई ५, पश्चिम बंगाल येथील १५ व्यक्ती विशेष ट्रेनद्वारे रवाना झाल्या. कोटा येथून ७२ विद्यार्थ्यांना जिल्ह्यात परत आणण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.संकेतस्थळावर नोंदणीद्वारे जिल्ह्यात परतणे शक्यजिल्ह्यातून इतर राज्यात गेलेल्या या सर्व व्यक्तींना परत अमरावती जिल्ह्यात यावयाचे असल्यास त्यांना शासनाने विहित केलेल्या लिंकवर व संकेत स्थळावर आॅनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्यांना तेथील जिल्हा प्रशासनाद्वारा येण्याची परवानगी दिली जाईल. जिल्ह्यात परत येणाºया व्यक्तींची तालुका समितीमार्फत आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात व राज्यात परतलेल्या व्यक्तींसाठीदेखील हीच पद्धत राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या