शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

टायफाईडचे ११५ रुग्ण पॉझिटिव्ह

By admin | Updated: March 10, 2015 00:36 IST

दूषित पाणी व शिळे अन्न सेवन केल्याने टायफाईडची लागण होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात आठवडाभरात

आरोग्य प्रशासन सतर्क : एका आठवडयाचा अहवालअमरावती : दूषित पाणी व शिळे अन्न सेवन केल्याने टायफाईडची लागण होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात आठवडाभरात टायफाईडचे ११५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. टायफाईडची साथ पसरण्याची ही चिन्हे असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात दूषित पाणी आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरल्याने विविध आजारांची उत्पत्ती होत आहे. दररोज जिल्हा सामान्य रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार सुरु आहेत. इर्विनमध्ये २३ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ८०६ रुग्ण विविध आजारांवरील उपचारकरिता दाखल झाले. यात सर्वाधिक रुग्ण टायफाईडने बाधित असल्याचे स्पष्ट झाले. ३२३ रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासल्यानंतर ११५ रुग्ण टायफाईड पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी दूषित पाणी, शिळे अन्न व उघड्याावरील अन्न खाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.दूषित पाणी व शिळे अन्न सेवन केल्यास टायफाईडची लागण होते. त्यामुळे पाणी उकळून व थंड करून प्यावे. तसेच शिळे व उघड्यावरील अन्न खाणे टाळावे. - अशोक वणकर,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.