शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

अप्पर वर्धातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:17 IST

अप्पर वर्धा धरणाचा परिसर १० हजार हेक्टरचा असून सद्यस्थितीत त्यामध्ये ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने धरणातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देनियोजनाची गरज : धरणात ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक, उन्हाळा निभणार!

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अप्पर वर्धा धरणाचा परिसर १० हजार हेक्टरचा असून सद्यस्थितीत त्यामध्ये ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने धरणातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिली आहे.अप्पर वर्धा धरणात सद्यस्थितीत ८५ दलघमी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. अप्पर वर्धा धरणातूनच अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो. अमरावती शहराची वर्षभराची ४६ दश लक्ष घन मीटरची मागणी आहे.सद्यस्थिती उन्हापा पारा वाढल्याने बाष्पीभवन गतीने होत आहे. प्रतिदिन ०.५५ दलघमी म्हणजे त्याची टँकरमध्ये तुलना केली, तर ५५ हजार टँकर एवढे पाण्याचे रोज बाष्पीभवन होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. धरणाच्या पाण्याच्या पातळीत रोज घट होत असल्याने व आणखी महिनाभर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागत असल्याने शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणव्दारे एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणात ३१ जुलैपर्यंत ४५ दलघमी एवढा जिवंत साठा असायला हवा. सद्यस्थित धरणात ११४ दलघमी मृतसाठा शिल्लक आहे. गरज भासल्यास त्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर करण्यात येतो. पण धरणात सध्यातरी तशी परिस्थिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. धरणात उन्हाळा पार पाडण्याइतका पाणीसाठा शिल्लक असला, तरी नागरिकांनी योग्यरित्या पाण्याचा वापर करावा, असे आवाहन जलतज्ज्ञांनी नागरिकांना केले आहे.तीन नद्यांमधून येते धरणात पाणीमध्यप्रदेशमध्ये पाणी पडले तरच अप्पर वर्धा धरणात पाणी येते. वर्धा नदी, माडू नदी, व जाम नदीतून अप्पर वर्धा धरणात पाणी येण्याचे स्त्रोत आहेत. या तीनही नद्यांचा उगम मध्यप्रदेशातून असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. त्यामुळे मध्यप्रदेशात अपेक्षित पाऊस झाला तरच धरण भरते. विशेष: परतीचा जो पाऊस असतो तो पुरामुळे धरणात पाणी साठण्यासाठी मदतीचा ठरतो.दहा वर्षांनी धरण शंभर टक्के भरले नाही?गेल्या २० वर्षांत तीनदा अप्पर वर्धा धरण शंभर टक्के भरले नसल्याची माहिती समोर आली आहे. १९९८,२००८ व २०१८ या वर्षांत धरण शंभर टक्के भरले नाही. मागील वर्षी धरण ५२ टक्केच भरले होते. धरणाच्या लाभक्षेत्रात ८५० मीमी पावसाची गरज होती. पण इतका पाऊस पडला नाही.अप्पर वर्धा धरणात ८५ दलघमी पाणीसाठा आहे. अमरावती शहराची वर्षभराची ४६ दलघमी पाण्याची मागणी आहे. उन्हाचा पार वाढल्यान धरणातून रोज ०.५५ दलघमी बाष्पीभवन होत आहे.- प्रमोद पोटफोडे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग अमरावती