शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

जिल्हा परिषद कर्मचारी भरती शासनच करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:09 IST

अकोला : जिल्हा परिषदेतील वर्ग-३ मधील कर्मचार्‍यांच्या रिक्त  पदांची भरती आता शासनाकडूनच केली जाणार आहे.  जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समि तीऐवजी शासन ऑनलाइन परीक्षेतून ही निवड करणार आहे.  त्याचवेळी इतर विभागाची भरती या समितीकडून केली जाणार  आहे. 

ठळक मुद्देजिल्हा निवड समितीऐवजी ऑनलाइन परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेतील वर्ग-३ मधील कर्मचार्‍यांच्या रिक्त  पदांची भरती आता शासनाकडूनच केली जाणार आहे.  जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समि तीऐवजी शासन ऑनलाइन परीक्षेतून ही निवड करणार आहे.  त्याचवेळी इतर विभागाची भरती या समितीकडून केली जाणार  आहे. जिल्हा परिषदेत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-क संवर्गातील  पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात  येते. त्यासाठी संबंधित जिल्हय़ाच्या जिल्हाधिकार्‍यांना अध्यक्ष या  नात्याने बराच वेळ देत श्रम करावे लागतात. त्याचा परिणाम इतर  कामांवर होतो. त्यामुळे जिल्हा परिषदेतील वर्ग-३ मधील  कर्मचार्‍यांची भरती ऑनलाइन करण्याची तयारी शासनाने केली.  त्यानुसारच २४ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयात जिल्हा निवड  समितीकडून ही निवड प्रक्रिया काढून घेण्यात आली.यापुढे उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेऊन गुणवत्ता यादी राज्य स् तरावर तयार होणार आहे. त्यासाठी अर्ज करताना उमेदवारांना  कोणत्या जिल्हय़ात नियुक्ती हवी आहे, त्यासाठी १ ते ३४ जिल्हा  परिषदांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्यातून निवड झालेल्या  उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी त्या उमेदवारांच्या मूळ  जिल्हय़ातील मुख्य कार्यकारी अधिकारी करतील. पात्र ठरलेल्या  उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे तसेच गुणानुसार  जिल्हानिहाय नियुक्ती दिली जाणार आहे.