शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना मिळणार पुरस्कार!

By admin | Updated: August 21, 2015 01:10 IST

राज्याला २ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर.

अकोला : यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ९१ लाख रुपयांचा निधीची तरतुद १२ ऑगस्ट रोजी करण्यात आली. पुढील वर्षांंतील १२ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था ग्राम विकासासाठी मोलाची कामगिरी करीत आहेत. ग्राम विकासाच्या योजना स्वराज्य संस्था ग्रामीण भागात राबवित आहेत. म्हणूनच शासनाच्या पंचायत विभागातर्फे या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी मागील २00६ पासून, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. राज्य आणि विभाग स्तरावर उत्कृष्ट काम करणार्‍या स्वराज्य संस्थांचा यात समावेश असतो. यात अशा जिल्हा परषिद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना रोख रक्कम देऊनही प्रोत्साहित करण्यात येत असते. राज्यातील अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी क रू न जनतेला शासनाच्या सेवा पुरविल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींनी गोदरीमुक्त गावासह गावात अनेक विकासाची कामे केली आहेत. त्या सर्व पंचायत राज संस्थांना केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. निर्मल ग्राम योजनेंतर्गत विकासाची कामे राबविण्यात आली आहेत.