शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना मिळणार पुरस्कार!

By admin | Updated: August 21, 2015 01:10 IST

राज्याला २ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर.

अकोला : यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ९१ लाख रुपयांचा निधीची तरतुद १२ ऑगस्ट रोजी करण्यात आली. पुढील वर्षांंतील १२ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था ग्राम विकासासाठी मोलाची कामगिरी करीत आहेत. ग्राम विकासाच्या योजना स्वराज्य संस्था ग्रामीण भागात राबवित आहेत. म्हणूनच शासनाच्या पंचायत विभागातर्फे या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी मागील २00६ पासून, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. राज्य आणि विभाग स्तरावर उत्कृष्ट काम करणार्‍या स्वराज्य संस्थांचा यात समावेश असतो. यात अशा जिल्हा परषिद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना रोख रक्कम देऊनही प्रोत्साहित करण्यात येत असते. राज्यातील अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी क रू न जनतेला शासनाच्या सेवा पुरविल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींनी गोदरीमुक्त गावासह गावात अनेक विकासाची कामे केली आहेत. त्या सर्व पंचायत राज संस्थांना केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. निर्मल ग्राम योजनेंतर्गत विकासाची कामे राबविण्यात आली आहेत.