शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

युवकांच्या आत्महत्या चिंताजनक

By admin | Updated: August 10, 2014 00:20 IST

चिंतनाची गरज : जास्त प्रमाण १८ ते ३५ वयोगटातील

खामगाव : जीवनामध्ये आलेली निराशा, वैफल्यग्रस्त जीवन, तसेच घरातील छोटे मोठे वाद, मित्रांशी भांडणे, परिक्षेत अपयश अशा विविध कारणावरुन समाजात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षभरात खामगाव येथील सामान्य रुग्णालयात अशा आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या ४३0 जणांवर उपचार करण्यात आले. यामध्ये ७0 टक्के प्रमाण हे १८ ते ३५ वयोगटातील असल्याचे दिसून आले आहे.समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला कुटूंबासोबतच बाहेरही सर्वांसोबत संबंध प्रस्थापित करावे लागतात. तसेच आयुष्याच्या अखेरचे दिवस सुखात जाण्यासाठी माणूस प्रयत्नरत असतो. सध्याच्या संगणकाच्या युगात तर प्रत्येकजण आधुनीक तंत्रज्ञानाशी जुळला आहे. जीवनाच्या या वाटेवर मात्र प्रगतीकडे असताना अपयश, छोट्या मोठय़ा कारणावरुन कुटूंबातील सदस्यांशी वाद, प्रेयसी वा प्रियकराकडून झालेल्या प्रेमभंग, शैक्षणिक घसरण यामुळे जीवनात निराशा प्राप्त होते. माणसातील समजुतदारपणा कमी झाल्यामुळे तो आयुष्याला कंटाळून या अख्या जगाचा निरोप घ्यायचा म्हणून आत्महत्येचा मार्ग पत्करतो. जीवनात यापुढे अंधकारमय वातावरण असल्याचा त्याला भास होवून स्वत:चे आयुष्य संपविण्याचे प्रयत्न होतात.खामगाव येथील सामान्य रुग्णालयात मार्च २0१३ ते जुलै २0१४ या कालावधीत तब्बल ४३0 जणांनी विषप्राशन तसेच अन्य मार्गाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये १३२ महिला तर २९८ पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न केलेला ४३0 जणांपैकी ७0 टक्के प्रमाण हे १९ ते ३५ वयोगटातील असल्याचे दिसून आले आहे. युवकांचा आत्महत्येकडे वाढलेला कल ही आज धक्कादायक बाब असून याला प्रतिबंध घालण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी पुढे येवून चिंतनाची गरज आहे.