शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

समाज, राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे!

By admin | Updated: December 24, 2015 02:49 IST

गायत्री महायज्ञात विरेश्‍वर उपाध्याय यांचे प्रतिपादन.

अकोला: विज्ञान युगात येणारा प्रत्येक क्षण परिवर्तनशील आहे. परिवर्तनासोबत येणार्‍या संकटांना धैर्याने तोंड देण्याची गरज आहे. त्यासाठी उत्साही व सक्षम युवकांची आवश्यकता आहे. समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन शांतीकुंज हरिद्वार येथील विरेश्‍वर उपाध्याय यांनी बुधवारी येथे केले. अखिल भारतीय गायत्री परिवार, शांतीकुंज हरिद्वार यांच्या वतीने येथील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात २२ डिसेंबरपासून १0८ कुंडीय गायत्री महायज्ञास सुरुवात झाली. विद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या ह्यभक्तिधामह्णमध्ये तयार करण्यात आलेल्या १0८ यज्ञकुंडांमध्ये गायत्री मंत्रोच्चारात विविध गावांमधून आलेल्या शेकडो दाम्पत्यांनी बुधवारी दुसर्‍या दिवशीही आहुती अर्पण केली. दुपारच्या सत्रात विरेश्‍वर उपाध्याय यांचे ह्यशिक्षा के साथ विद्या भीह्ण या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना विरेश्‍वर उपाध्याय म्हणाले, की आजच्या धावपळीच्या युगात मानवाने जगण्याची परिभाषाच बदलून टाकली आहे. काहींनी अनैतिक व्यवहार स्वीकारले असून, कमी श्रमात जास्त पैसा कमविण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. ज्या लोकांमध्ये संयम व धैर्य असते, त्यांना गायत्री देवतेचा आशीर्वाद लाभतो. गायत्री देवीचे वाहन हंस आहे. हंसात दूध आणि पाणी वेगवेगळे करण्याचा गुण आहे. म्हणून आजच्या युगात हंसाचा हा गुण मनुष्याने आत्मसात केला पाहिजे, असेही ते म्हणाले.