शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

तरुणांनी संवेदनशीलतेसोबतच संयम ठेवावा : राजन वेळूकर

By admin | Updated: December 25, 2016 02:44 IST

श्री शिवाजी महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

अकोला, दि. २४- २१ व्या शतकात पदार्पण करताना खूप मोठी स्पर्धा राहणार आहे. त्या स्पर्धेत तरुणांनी एकट्याने सफलता मिळवून चालणार नाही. सगळ्य़ांना घेऊन चालण्यासोबतच तरुणांनी संवेदनशीलतेसोबतच संयम बाळगायला हवा, असे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी येथे सांगितले. डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती व स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन डॉ. वेळूकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे होते. अतिथी म्हणून राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे सल्लागार अंबादास मोहिते उपस्थित होते. मंचावर उपप्राचार्य डॉ. एस.पी.रोठे, प्रा.डॉ. एम.आर. इंगळे, डॉ. आशिष राऊत, डॉ. अनिल राऊत, डॉ. उल्हास मेडशीकर उपस्थित होते. पुढे बोलताना, डॉ. वेळूकर यांनी कार्यक्रम वीर जवानांना सर्मपित केला आहे, तर भारतीय जवानांचा खंबीरपणा व प्रामाणिकपणा हा गुण तरुणांनी आत्मसात केला पाहिजे. देशातील सर्व लढाया युवाशक्तीच्या जोरावरच झाल्या आहेत. युवकांचे सार्मथ्य आणि बुद्धीच्या जोरावरच देश महासत्ता होऊ शकतो, असा विश्‍वासही व्यक्त केला. शिक्षणाने माणसामध्ये विनम्रता आली नाही, तर ते बिनकामाचे समजावे, असेही ते म्हणाले. ह्यरुसाह्णचे सल्लागार अंबादास मोहिते यांनी आज समाज व देशाची स्थिती अंत्यत गंभीर आहे. २१ व्या शतकातदेखील आपण जात-पात, धर्म यामध्ये एवढे अडकून पडलो, की देशाचे तुकडे व्हायची वेळ आली आहे. केवळ देशाच्या संविधानामुळे देश अखंड आहे. त्यासाठी आजच्या युवापिढीने जाती-पातीच्या बेड्या फेकून देऊन समतामुलक समाजाची रचना करणे, मानवता धर्म बाळगण्याचा उद्देश ठेवावा, आपल्याला कॅशलेस नव्हे, तर ह्यकास्टलेसह्ण सोसायटी हवी, असेही ते म्हणाले. प्राचार्य डॉ. भडांगे यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण आणि वसतिगृह सुविधा आहे. ती यापुढे शहीद जवानांच्या मुलांसाठीही असेल, असे सांगितले. प्रास्ताविक कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. प्रतीक्षा कोकाटे यांनी केले. यावेळी प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झालेली अनुराधा ठाकरे, बॉक्सिंगसाठी निवड झालेले ऋत्विक शिंदे, अजय पेंदोर यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विद्यार्थी विशाल नंदागवळी यांनी, तर आभार प्राजक्ता सवाई यांनी मानले.