शहरं
Join us  
Trending Stories
1
सैदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
2
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
3
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
4
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
5
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
6
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
8
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
9
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
10
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
11
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
12
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
13
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
14
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
15
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
16
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
17
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
18
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
19
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
20
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासविनाच गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष, यावर्षीही परिस्थिती तशीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST

अकाेला : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठीच्या प्रकियेला ११ जूनपासून प्रारंभ हाेत आहे. ...

अकाेला : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठीच्या प्रकियेला ११ जूनपासून प्रारंभ हाेत आहे. काेराेना संकटामुळे गेल्यावर्षी प्रवेश झालेल्या गरीब विद्यार्थ्यांना शाळेत न जाताच अभ्यासविनाच हे शैक्षणिक सत्र पार पाडावे लागले.

जिल्ह्यात आरटीईअंतर्गत १ हजार ९६० जागा असून, ४ हजार ७०७ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले हाेते. त्यातून पहिल्या टप्प्यात १ हजार ८१७ विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड झाली आहे

खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्याअंतर्गत समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांमुळे गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत शिकता येणे शक्य झाले आहे.

बाॅक्स....

आरटीईमुळे गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या चांगल्या शाळेत शिकण्याची संधी मिळाली, मात्र गेल्या वर्षभरात काेराेनामुळे या शाळा ऑनलाइनच हाेत्या. अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक साधनाची कमतरता आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाने साधने पुरविण्याची गरज आहे. त्या करिता सरकारने अशा विद्यार्थ्यांची शाळांकडून माहिती घेऊन साधने पुरवावे, अशी मागणी श्याम कुलट यांनी केली आहे. साेडतीमध्ये संधी मिळालेल्या पाल्यांचे मूळ कागदपत्रे, छायांकित प्रती व अन्य दस्तावेज याची पडताळणी शाळेत हाेणार आहे. यावेळी पालकांना सहकार्याची भूमिका संस्थांनी घ्यावी, अशी अपेक्षाही कुलट यांनी व्यक्त केली आहे

पालक म्हणतात...

आरटीईमधून मुलाला काॅन्व्हेंटमध्ये प्रवेश मिळाला मात्र शाळेत जाण्याचा याेग काेराेनामुळे आलाच नाही. त्यामुळे मुलाचा हिरमाेड झाला.

संदीप वानखडे

अकाेला शहरातील चांगल्या शाळेत लाॅटरी पद्धतीने मुलीची निवड झाली, मात्र शाळेने इतर शुल्काच्या नावाखाली फी पाठविली हाेती काेराेनामुळे फी भरण्याचे काम पडले नाही, मात्र याबाबत शिक्षण विभागाने दखल घेण्याची गरज आहे.

सतीश उमक

शिक्षणाधिकारी म्हणतात

आरटीईअंतर्गत प्रवेशाबाबत प्राथमिक शिक्षण संचालनायाने प्रक्रिया राबविण्याबाबतचा आदेश दिला आहे त्यानुसार ११ जूनपासून प्रक्रिया हाेत आहे निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २० दिवसांचा कालावधी देण्यात यावा असे आदेश असून, शाळेतच कागदपत्रांची पडताळणी हाेणार आहे.

डाॅ. वैशाली ठग

शिक्षणाधिकारी प्राथमिक

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

नोंदणी केलेल्या शाळा - २०२

एकूण जागा - १ हजार ९६०

आलेले अर्ज - ४७०७