शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

महिलांनी ग्रामसेवक व बिडीओच्या दिशेने फेकल्या बांगड्या !

By admin | Updated: January 11, 2017 19:54 IST

वारंवार मागणी करूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याचे पाहून एकांबा येथील महिलांनी ग्रामसेवक व गटविकास अधिका-यांच्या दिशेने बांगड्या फेकून संतापाला वाट मोकळी करून दिली.

ऑनलाइन लोकमत
मालेगाव (वाशिम), दि. 11- वारंवार मागणी करूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याचे पाहून एकांबा येथील महिलांनी ग्रामसेवक व गटविकास अधिका-यांच्या दिशेने बांगड्या फेकून संतापाला वाट मोकळी करून दिली. हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या सभेत मालेगाव पंचायत समिती येथे बुधवारी घडला.
मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी बुधवारी मालेगाव पंचायत समिती येथे ग्रामसेवकांची आढावा सभा बोलाविली होती. ही सभा सुरू झाल्यानंतर एकांबा येथील महिला सभेत आल्या आणि एकांबा येथील पाणीटंचाईसंदर्भात काय उपाययोजना करण्यात आल्या, याचा जाब विचारू लागल्या. पाणीटंचाईला सामोरे जाणाºया महिलांनी या सभेत प्रश्नांची सरबत्ती करून आक्रमक रुप धारण केले. गटविकास अधिकारी महागावकर व ग्रामसेवक नंदकिशोर काकडे यांच्याकडे अर्ज देवून त्यांच्या दिशेने बांगड्या फेकल्या. त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. प्रशासनाने तातडीने पोलिसांना पाचारण केले. पाणीटंचाई प्रश्नावर आजच निर्णय घ्या, या प्रश्नावर महिला ठाम राहिल्याने शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी गावातील विहिर अधिग्रहित करण्याचे आश्वास दिले. त्यामुळे महिला व ग्रामस्थ शांत झाले आणि या घटनाक्रमावर पडदा पडला.