शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

दुर्धर आजारग्रस्तांना शासकीय मदत केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:23 IST

जिल्हा परीषद आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे अनेक रुग्ण मदतीच्या प्रतीक्षेत असून, ही मदत मृत्यूनंतर देणार का, असा संतप्त सवाल ...

जिल्हा परीषद आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे अनेक रुग्ण मदतीच्या प्रतीक्षेत असून, ही मदत मृत्यूनंतर देणार का, असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे.

बार्शी टाकळी तालुक्यातील कान्हेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विझोरा येथील दुर्धर आजार असलेल्या दहा ते बारा रुग्णांनी उपचारासाठी आर्थिक मदतीकरिता कान्हेरी सरप प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रस्ताव पाच महिन्यांपूर्वी दिले होते. दरम्यान, अर्जावर जिल्हा शल्य चिकित्सक यांची सही नसल्याचे कारण समोर करून प्रस्ताव प्राथमिक आरोग्य केंद्रात परत आले होते. परंतु प्रस्तावावर वैद्यकीय अधिकारी यांची सही असल्यावर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहीची गरज नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर यांनी सांगत, अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. पुन्हा हे प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे गेल्यावर मात्र काही तीन-चार रुग्णांना मदत मिळाली. काही रुग्णांना पाच महिन्यांपासून प्रस्ताव सादर केल्यावर त्यांना आतापर्यंत मदत मिळाली नाही.