शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

अनाथ, निराधारांनी काय खायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:17 IST

जिल्ह्यातील आश्रमांना हवा मदतीचा हात अकाेला- संकट कुठलेही असले तरी दातृत्वाच्या हातांनी कधीही हात आखडता घेतला नाही. मात्र, ...

जिल्ह्यातील आश्रमांना हवा मदतीचा हात

अकाेला- संकट कुठलेही असले तरी दातृत्वाच्या हातांनी कधीही हात आखडता घेतला नाही. मात्र, काेराेनाच्या संकटात सर्वच अर्थचक्र ठप्प झाल्याने दातृत्वाच्या हातांनाही मर्यादा आल्या. यामुळे अशा दात्यांच्या भरवशावर असलेल्या अनाथ, एचआयव्ही बाधित मुले, वृद्धाश्रम अशा संस्थांना माेठा फटक बसला आहे. या संस्थांना मिळणारी मदत मंदावल्यामुळे अशा अनाथ निराधारांनी खायचे तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे

अकाेला शहर व जिल्हाभरात अनाथांसाठी झटणारे अनेक दाते आहेत. ते आपल्या उत्पन्नातील काही रक्कम अशा आश्रमांसाठी सढळ हाताने देत असतात, मात्र अशा अनेक दात्यांना काेराेनामुळे आर्थिक मंदीला समाेरे जावे लागल्यामुळे अशा दात्यांचे हात आखडल्या गेले आहेत. एकीकडे शासनाचे अनुदान नाही तर दुसरीकडे दातृत्वाचा झरा आटलेला अशा स्थितीत या आश्रमांमध्ये सध्या ‘दात काेरून पाेट भरण्यासारखी ’ स्थिती आहे. काही दात्यांनी केलेल्या मदतीवर गेले वर्ष निघाले. मात्र, आता पुन्हा काेराेनाचे संकट उभे ठाकल्याने असे आश्रम चालविणाऱ्यांची माेठी ससेहाेलपट हाेत आहे.

..................

एचआयव्ही बाधित मुलांची ससेहाेलपट

अकाेल्यात सूर्याेदय आश्रम आहे. यामध्ये ४२ एचआयव्ही बाधित मुलांचे संगाेपन हाेते. काेराेनामुळे आश्रमाच्या मदतीचा ओघ आटला आहे. या आश्रमाने शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे, ताे प्रलंबितच आहे ताे मंजूर हाेणे गरजेच आहे.

........................

दहीगावच्या वृद्धाश्रमाचे अनुदान रखडले

तेल्हारा तालुक्यात दहीगाव येथे श्रीनाथ वृद्धाश्रम आहे. येथे २५ वृद्ध आहेत. काेराेनामुळे आश्रमाच्या मदतीचा हात आखडता झाल्याने या वृद्धाश्रमाची आर्थिक काेंडी झाली आहे. आश्रमाला समाजकल्याण विभागाकडून येणारे अनुदान गेल्या दाेन वर्षांपासून रखडले आहे.

.................

आनंदाश्रमातील आनंदी उपक्रम थांबले

गुडधी येथील आनंदाश्रमात १३ मुली आहेत. हा आश्रम मुलींसाठीच आहे. वाढदिवस किंवा इतर काैटुंबिक आनंदांच्या प्रसंगी आश्रमात येणाऱ्या दात्यांचा ओघ मंदावला आहे. काेराेनामुळे असे आनंदी उपक्रमच थांबले आहेत. त्यामुळे साहिजकच आश्रमाचे आर्थिक नियेाजन काेलमडले आहे.

.....................

काेट

काेराेनामुळे अनेक कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. त्यामुळे साहजिक अनाथ आश्रमांमध्ये आनंद वाटणाऱ्या दात्यांनी हात आखडता घेतला आहे. त्याचा फटका सर्वच सामाजिक उपक्रमांसह आश्रमांनाही बसला आहे. याबाबत शासनाने दखल घेऊन काेराेनाकाळात काही प्रमाणात मदतीचा हात देण्याची गरज आहे.

निरज आवंडेकर सेवाकर्मी आनंदाश्रम गुडधी

काेट

काेरानाच्या वर्षभरात सूर्याेदय आश्रमात येणाऱ्या दात्यांची संख्या घटली आहे. काही दात्यांच्या मदतीने सध्या मुलांचे संगाेपन सुरू आहे. त्यामध्ये कुठेही तडजाेड केलेली नाही, मात्र शासनाने अशा विशेष मुलांच्या आश्रमांसाठी निधी मंजुरीची प्रक्रिया तातडीने राबविण्याची गरज आहे.

शिवराज पाटील प्रकल्प समन्वयक सूर्याेदय आश्रम