शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

फुलांनी होणार मुलांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 09:51 IST

शाळा प्रवेशोत्सव : शाळेचा पहिला दिवस आनंदी करण्याचा उपक्रम.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: उन्हाळी सुट्ट्यानंतर मंगळवारी शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजणार असून, मुलांच्या स्वागतासाठी फुलांसह शाळा प्रशासन व लोकप्रतिनिधीसुद्धा उपस्थित राहणार असल्याने शाळेचा पहिला दिवस हा आनंदी करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा आहे.जिल्ह्यातील एकूण ९२४ प्राथमिग्क शाळेत एकूण ७१ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंददायी करण्यासाठी शासनाने प्रवेशोत्सव संकल्पना अस्तित्वात आणली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी २७ जून रोजी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मध्यान्ही भोजन देण्यात येणार आहे. भोजनामध्ये विद्यार्थ्यांना एक गोड पदार्थसुद्धा खायला देण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तकांचेही वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही खासगी संस्थेच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच उर्वरित खासगी संस्थेच्या शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा होणार आहे.मुलांचे स्वागत करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले असून, जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळांनासुद्धा सूचना दिल्या आहेत. दीर्घ सुट्ट्यांच्या आनंदानंतर विद्यार्थी शाळेत येतील. त्यांना शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर व प्रेरणादायी असल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल. या दृष्टिकोनातून शासनाने दोन वर्षांपासून शालेय प्रवेशोत्सवाचा उपक्रम सुरू केला आहे. प्रवेशोत्सवामध्ये लोकप्रतिनिधींचाही सहभाग शालेय प्रवेशोत्सवाचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागामध्ये कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित राहून मुलांचे स्वागत करणार आहेत.