शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

कान्हेरी गवळी येथे अहिंसा यात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:17 IST

आचार्य श्री. महाश्रमण यांनी दि. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी अहिंसा यात्रेचा दिल्ली येथील लाल किल्यापासून आरंभ केला होता. आचार्य ...

आचार्य श्री. महाश्रमण यांनी दि. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी अहिंसा यात्रेचा दिल्ली येथील लाल किल्यापासून आरंभ केला होता. आचार्य श्री महाश्रमण हे तीन देश व देशातील २० राज्यात जवळपास ५५ हजार किलोमीटर पायी भ्रमण करून सद्भावनेचा प्रसार, नैतिकतेचा प्रसार, व्यसनमुक्ती प्रचार करीत असून, ही अहिंसा यात्रा जाती-पातीच्या भेदभावापासून दूर लोककल्याणासाठी आहे. शुक्रवारी या पदयात्रेचे आगमन बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी येथे झाले. याप्रसंगी आचार्य श्री. महाश्रमण यांचे व त्यांच्या समवेत असलेले शांतीलाल जैन, विजय कुमार मेहता यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सुनील नावकार, संतोष बिलबिले, नीलेश हाडोळे, संदीप घटोळ, ज्ञानेश्वर महाराज जावरकर, गणेश वाडेकर, डॉ. पेटकर, शुभम घाटोळ यांची उपस्थिती होती.