शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

कवठा येथील पाणीपुरवठा बंद; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:23 IST

ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटारपंप जळाल्याचे कारण देत ग्रामपंचायतीकडून गत १० ते १५ दिवसांपासून ...

ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटारपंप जळाल्याचे कारण देत ग्रामपंचायतीकडून गत १० ते १५ दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद आहे. ऐन पावसाळ्यात व शेतीमशागतीची कामे सुरू असताना नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोलमजुरी सोडून नदीवर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. गावातील पथदिवेही बंद असून, रात्री गावातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन समस्यांचे निवारण करण्याची मागणी ग्रा. पं. सदस्य श्रीकांत चव्हाण, शारदा बोरचाटे यांनी केली आहे.

--------------

पथदिवेही बंद

गावातील पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत गावातील पथदिवे बंद असल्याने अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका अधिक वाढला आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन गावातील पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.