शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

आगरसह परिसरातील पाणीपुरवठा ठप्प; ग्रामस्थांना हिवाळ्यात घ्यावे लागते पाणी विकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:18 IST

आगर परिसरातील नवथळ, खेकडी, पाळोदी, कंचनपूर, बादलापूर आदी गावांना दर आठवड्यातून एकदा खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. ...

आगर परिसरातील नवथळ, खेकडी, पाळोदी, कंचनपूर, बादलापूर आदी गावांना दर आठवड्यातून एकदा खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या महिन्याभरापासून पाणीपुरवठा योजनेच बंद असल्याने ग्रामस्थांची भटकंती होत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायत विभागाशी संपर्क साधून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली; मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने नेते यामध्ये व्यस्त आहेत. दुसरीकडे, नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे.

पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड

गावात पाणीपुरवठा ठप्प असल्याने ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. तसेच ग्रामस्थांना दररोज खासगी टँकरमधून पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

फोटो : आगर गावातील रिकामे जलकुंभ.