शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेचा कोटींचा खर्च पाण्यात

By admin | Updated: August 29, 2015 00:17 IST

तेल्हारा तालुक्यातील वास्तव; हजारो गॅलन पाणी गेले वाहून!

तेल्हारा (जि. अकोला) : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आकोट उपविभागातील तेल्हारा तालुक्यात नदी खोलीकरणाचे काम लोकसहभागातून करण्यात आले असले तरी, यातील माती उत्खननातून काहींनी हजारोंची कमाई केली. पाणी अडविण्याची कोणतीही तरतूद न करता केवळ खोलीकरणच करण्यात आल्याने नदी-नाल्यांमधील हजारो गॅलन पाणी वाहून गेले. महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तेल्हारा तालुक्यात गौतमा नदी, बेलखेड येथील आस नदी, मनब्दा येथील विद्रुपा नदीचे खोलीकरण करण्यात आले. आकोट उपविभागात ह्यपाणी अडवा पाणी जिरवाह्ण मोहिमेला मोठा वाव आहे. या विभागात ५२ पेक्षाही अधिक नदी-नाले आहेत. या नदी-नाल्यांचे पाणी अडवून शेतकर्‍यांच्या सिंचनाच्या प्रश्नासोबतच खारपाणपट्टय़ातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघू शकतो. आदिवासी भागातील पाझर तलावात काही नद्यांचे पाणी वळवून पाण्याच्या पातळीत वाढ करता येऊ शकते. परिसरातील नदी-नाल्यांवर बंधारे व्हावे, अशी मागणी गत अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु या महत्त्वपूर्ण विषयाकडे विभागातील अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नद्यांचे खोलीकरण करण्यात आले. ही कामे करताना नद्यांचे पाणी अडविण्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे पावसाळय़ात नद्या-नाल्यांमधील हजारो गॅलन पाणी वाहून गेले. हे पाणी अडविले असते, तर सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता. (शहर प्रतिनिधी)