शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तन पॅनलकडून ग्रामविकास पॅनलचा धुव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:17 IST

खेट्री : पातूर तालुक्यातील सायवणी ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन पॅनलने ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडवून दिला आहे. ग्रामपंचायतमध्ये गेल्या २०१०पासून ग्रामविकास पॅनलची ...

खेट्री : पातूर तालुक्यातील सायवणी ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन पॅनलने ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडवून दिला आहे. ग्रामपंचायतमध्ये गेल्या २०१०पासून ग्रामविकास पॅनलची सत्ता होती, परंतु दहा वर्षांपासून गावाचा विकास ठप्प झाला होता. गावात घाणीचे साम्राज्य, नाल्या व रस्त्याच्या कामाअभावी गावात संतापाची लाट उसळल्याचे चित्र होते. गावाचा विकास व्हावा, या उद्देशाने सायवणी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते शांताराम ताले यांनी परिवर्तन पॅनलला निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. गावाचा विकास करण्यात येईल, असे आश्वासन देऊन मतदारांचे मने जिंकून सातपैकी सात उमेदवार निवडून आणले. त्यामुळे गावासह परिसरात शांताराम ताले यांचे कौतुक होत आहे. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भीमराव आत्माराम कौसकार, शांताराम वासुदेव ताले, मनीषा श्रीराम ताली, ज्योती संतोष बुंदे, उज्ज्वला पुरुषोत्तम ताले, कीर्ती देवेंद्र निलखन, दत्तात्रय महादेव ताले यांचा समावेश आहे. आम्ही नक्की गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करू, असे शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे प्रमुख शांताराम ताले, यांनी ‘लोकमत'शी सांगितले. (फोटो) (वा.प्र.)