शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
4
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
5
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
6
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
7
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
8
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
9
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
10
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
11
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
12
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
13
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
14
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
15
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
16
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
17
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
18
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
19
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
20
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...

हाता गावामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:18 IST

आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात आल्यास गावकऱ्यांना पाणीटंचाई भासणार नाही; परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने अडचणींचा ...

आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात आल्यास गावकऱ्यांना पाणीटंचाई भासणार नाही; परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. हाता गावात पाणीपुरवठ्यासाठी एकच बोअरवेल आहे. या बोअरवेलवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तसेच विजेचा दाब कमी असल्यामुळे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतीने आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत सरपंच कविता रवी मनसुटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विजेचा दाब कमी असल्याने पाणीपुरवठा करण्यास अडचण येत असल्याचे सांगितले.

विजेचा दाब कमी असल्याने नागरिक त्रस्त

हाता : ३३ केव्ही उपकेंद्र कारंजा रम.अंतर्गत ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा होत असून हाता गावामध्ये विजेचा दाब कमी प्रमाणात राहत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेच्या कमी दाबामुळे पिठाची गिरणी, कूलर, पंखे बंद आहेत, तसेच पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ग्रामीण भागामधील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सागद, नागद, निंबा, हाता, कारंजा रम. अंदुरा, नया अंदुरा, कवठा बहादुरा, निंबा, हिंगणा, मोखा, वझेगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.