शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मळसूर-चान्नी परिसरात लांडग्याचा हैदोस

By admin | Updated: March 2, 2016 02:52 IST

महिलांसह १२ जखमी; २५ जनावरांवरही हल्ला.

खेट्री/मळसूर: पातूर तालुक्यातील खेट्री-मळसूर परिसरात सोमवरी रात्री लांडग्याने अक्षरश: धुमाकूळ घालत ग्रामस्थांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात महिलांसह १२ जण जखमी झाले असून, लांडग्याने २५ जानवरांनाही लक्ष केले. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला लांडग्यांचा हैदोस मंगळवारी सकाळी थांबला. आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत मळसूर-चान्नी परिसरात सोमवार रात्री लांडगा आला. त्याने प्रथम ग्रामस्थांवर हल्ला केला. त्यानंतर त्याने आपला मोर्चा जनावरांकडे वळविला. जवळपास २५ जनावरे जखमी झाली. त्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच धावपळ झाली. लांडगा ठार वनपरिक्षेत्र कर्मचारी, अधिकार्‍यांसह यांची यंत्रणा आज दखल घेऊन घटनास्थळी दाखल झाली. मळसूर-सायवणी परिसरात लांडग्यांनी हल्ला केल्याची माहिती मंगळवारी ८ वाजता मिळाली होती. माहिती मिळताच कर्मचार्‍यांसह धाव घेऊन लांडग्याचा शोध घेतला. गोळीबार करून त्याला ठार करण्यात आले, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. देवरे यांनी दिली.