शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

मळसूर-चान्नी परिसरात लांडग्याचा हैदोस

By admin | Updated: March 2, 2016 02:52 IST

महिलांसह १२ जखमी; २५ जनावरांवरही हल्ला.

खेट्री/मळसूर: पातूर तालुक्यातील खेट्री-मळसूर परिसरात सोमवरी रात्री लांडग्याने अक्षरश: धुमाकूळ घालत ग्रामस्थांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात महिलांसह १२ जण जखमी झाले असून, लांडग्याने २५ जानवरांनाही लक्ष केले. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला लांडग्यांचा हैदोस मंगळवारी सकाळी थांबला. आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत मळसूर-चान्नी परिसरात सोमवार रात्री लांडगा आला. त्याने प्रथम ग्रामस्थांवर हल्ला केला. त्यानंतर त्याने आपला मोर्चा जनावरांकडे वळविला. जवळपास २५ जनावरे जखमी झाली. त्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच धावपळ झाली. लांडगा ठार वनपरिक्षेत्र कर्मचारी, अधिकार्‍यांसह यांची यंत्रणा आज दखल घेऊन घटनास्थळी दाखल झाली. मळसूर-सायवणी परिसरात लांडग्यांनी हल्ला केल्याची माहिती मंगळवारी ८ वाजता मिळाली होती. माहिती मिळताच कर्मचार्‍यांसह धाव घेऊन लांडग्याचा शोध घेतला. गोळीबार करून त्याला ठार करण्यात आले, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. देवरे यांनी दिली.