शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

  मतदार म्हणतात केंद्रात मजबूत सरकार हवे - शहर बसमध्ये प्रवाशांसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:59 IST

एका वयोवृद्ध महिलेने, मतदानाचा हक्क बजावणार; पण अपेक्षांचं काय घेऊन बसता, त्या काही पूर्ण होत नसल्याचे म्हटले. त्या महिलेच्या एका वक्तव्याने मतदारांच्या अपेक्षांचा प्रश्न उपस्थित झाला.

अकोला : स्थानिक उमेदवारांकडून जास्त अपेक्षा नाहीत; पण केंद्रात मजबूत सत्ता हवी, त्यासाठीच मतदान करणार, निवडणू कोणी आले तरी विकास होणारा तो होतोच अशा बोलक्या प्रतिक्रीया ऐकत रेल्वे स्टेशन - खडकी या शहर बस मधून प्रवास सुरू झाला या मध्यवर्ती बस स्थानक येथून खडकीसाठी निघालेल्या बसमध्ये प्रवाशांसोबत चर्चा घडवून आणली. यावेळी एका वयोवृद्ध महिलेने, मतदानाचा हक्क बजावणार; पण अपेक्षांचं काय घेऊन बसता, त्या काही पूर्ण होत नसल्याचे म्हटले. त्या महिलेच्या एका वक्तव्याने मतदारांच्या अपेक्षांचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदारांनी रोजगार निर्मितीवर उमेदवाराने भर द्यायला हवा. सद्यस्थितीत जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने रोजगार मिळत नाही. शिक्षण घेऊनही मुलांना नोकरीसाठी पुण्या-मुंबईत जावे लागत असल्याचे शैला पांडे या महिलेने म्हटले. खडकीपासून बसचा परतीचा प्रवास सुरू झाला. यावेळी स्थानिक अपेक्षांचं सोडा, केंद्रात मजबूत सरकार हवे, हीच अपेक्षा असल्याचे मत गगन गावंडे या प्रवाशाने लोकमतशी बोलताना व्यक्त केले. या प्रवासात काही तरुण मतदारांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यातील काहींसाठी ही पहिलीच निवडणूक असल्याचे निदर्शनास आले. उमेदवाराला मत देताना त्याने जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे म्हटले.बँकेच्या कर्जमाफीचं काय?खडकीपर्यंतच्या या शहर बस प्रवासात एका शेतकऱ्याशी गाठ पडली. निवडणुकीवर चर्चा चांगलीच रंगात आली होती. तेवढ्यात मतदार काय एका दिवसाचा राजा अन् पाच वर्षांचा गुलाम. उमेदवाराचं साधं तोंडही दिसत नसल्याची प्रतिक्रिया त्या शेतकऱ्याने व्यक्त केली. कोणत्याही पक्षाचे सरकार असो, शेतकरी कर्ज माफ झाल्याचे सांगते; पण बँकेत गेल्यावर कर्ज फेडावेच लागणार असल्याचे सांगण्यात येते. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली जाते, पण प्रत्यक्षात शेतकºयांना मिळत नसल्याची खंत यावेळी एका मतदाराने व्यक्त केली.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक