शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

हातरुण येथील पुलाजवळ पाणी साचल्याने ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 15:52 IST

पुलाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असून साप, विंचू, डासांच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

हातरुण: हातरुण ते बोरगाव वैराळे आणि कारंजा रमजानपूर या मार्गावर आश्रमशाळेसमोर असलेल्या टी-पॉइंटवर चार महिन्यांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. पुलाच्या दोन्ही बाजूंनी मातीचे ढिगारे असल्याने पुलाखालून पाणी वाहून जात नाही. त्यामुळे पुलाच्या बाजूने पाण्याचा तलाव निर्माण झाला आहे. या पुलाखालून पाणीच वाहत नसल्याने हा पूल सध्या शोभेची वास्तू ठरला आहे.शासनाने हजारो रुपये खर्च करून टी-पॉइंटजवळ पुलाचे काम पूर्ण केले. पुलाचे बांधकाम करताना खोदून ठेवलेली माती अजूनही त्याच ठिकाणी कायम आहे. पुलाच्या दोन्ही काठांनी मातीचे ढिगारे असल्याने पुलाखालून पाणी वाहून जात नाही. पाण्याची विल्हेवाट लावण्यात न आल्याने पुलाच्या एका बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुलाचे बांधकाम केल्यानंतर संबंधित विभागाला या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पुलाचे बांधकाम केलेल्या ठिकाणी मातीचे ढिगारे असल्याने पुलाखालून पाणी वाहून जात नाही. या मातीच्या ढिगाºयाला पाणी अडले असून, हे ढिगारे हटविण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडला नसल्याचे चित्र आहे. या पुलापासून हाकेच्या अंतरावर दोन शाळा असून, या मार्गावरून विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ असते. पुलाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असून साप, विंचू, डासांच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पुलाच्या जवळ पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा ठरणारे मातीचे ढिगारे हटवून पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मुकेश गव्हाणकर, प्रा. विजय अग्रवाल, अरुण दातकर, धनंजय खेडकर, मनोज अग्रवाल, महेश गावंडे, अक्षय खंडेराव, अमोल पायघन, निखिल तिजारे, अमित काळे, प्रशांत तरोळे, अमोल चौधरी, अजय सोनोने, गोपाल सोनोने, अक्षय खंडेराव, राजेश काळे, पंकज सोनोने, जाविद शाह यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.फोटो आहे

 

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग