शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या हाती गावाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:19 IST

अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २ हजार ३९५ महिला उमेदवारांनी उडी घेतली हाेती. त्यापैकी महिलांना विजयश्री प्राप्त ...

अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २ हजार ३९५ महिला उमेदवारांनी उडी घेतली हाेती. त्यापैकी महिलांना विजयश्री प्राप्त झाली असून, गावगाड्याचा कारभार समर्थपणे हाताळण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.

मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या २ हजार ७० जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. तब्बल ४ हजार ४११ उमेदवार निवडणूक लढवली. त्यामध्ये निवडणूक रिंगणातील उमेदवारांमध्ये २ हजार ३९५ महिला उमेदवार असून, २ हजार १६ पुरुष उमेदवारांचा समावेश हाेता निवडणूक रिंगणातील उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या पुरुष उमेदवारांच्या तुलनेत जास्त असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये महिला सदस्यांची संख्यादेखील जास्त राहणार असल्याचे चित्र हाेते, ते काही अंशी खरे ठरले.

तालुकानिहाय महिला उमेदवारांची संख्या

तेल्हारा ......... ३१३

अकोट .......... ३६६

मूर्तिजापूर ...... २१२

अकोला ..........५०१

बाळापूर ........ ४०९

बार्शीटाकळी....२६५

पातूर ............. २४९

या आधी घरातील कुठल्याही व्यक्तीला राजकीय अनुभव किंवा वारसा नाही; मात्र गावाच्या विकासासाठी निवडणूक लढविली. आता गावातील गरजू विद्यार्थ्यांना वाचनालयाची व्यवस्था, पाणीटंचाईची समस्या, हगणदारीमुक्त गाव करणे या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यावर भर राहील.

अश्विनी गुलाबराव वरोकार ग्रा.पं. सदस्य -दाळंबी, ता. मूर्तिजापूर

तरुणांनी शहराची वाट न धरता गावातच राहावे. गावात ग्रामीण व्यवसायाला प्राधान्य देऊन बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व मेळावे घेऊन ग्रामीण भागातून शहरात जाणाऱ्यांना ग्रामीण भागातच रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.

शुभांगी आनंद हातोले

ग्रा. पं. सदस्य, पारस

.0...................................................

इंधनाच्या दरवाढीचा फटका हा थेट सर्वच वस्तूंची महागाई वाढण्यावर हाेताे. आता प्रत्येकाच्या घरीच वाहने आहेत. त्यामुळे साहजिक महिन्याचे बजेट काेलमडते.

संगीता एन. भाकर

वकील

.0...................................................

दर महिन्याच्या ठरावीक उत्पन्नामध्ये सर्व गरजांची पूर्तता केली जाते; मात्र इंधनाची दरवाढ झाली. काही साहजिकच खर्चाचा ताळमेळ लागत नाही. महागाईमुळे चटके बसतातच.

अनिता अरविंद मुकवाने

शिक्षिका