शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

VIDEO - अकोल्यात कावड यात्रा, राजराजेश्वराला हज़ारों भक्तांचा जलाभिषेक

By admin | Updated: August 29, 2016 13:17 IST

अकोल्यात श्रावण सोमवारचे वेगळेच महत्व आहे. शहराचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वराला नजीकच्या गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पाणी कावडद्वारे आणून महादेवाला जलाभिषेक केला जातो.

आशिष गावंडे /प्रवीण ठाकरे
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २९ -  भारतीय संस्कृतीत श्रावण महिन्याला मोठे महत्व आहे. श्रावणातील सोमवारी तर राज्यभरात महादेवाच्या भक्तीचा महापूर येतो. अकोल्यात मात्र श्रावण सोमवारचे वेगळेच महत्व आहे. शहराचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वराला नजीकच्या गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पाणी कावडद्वारे आणून त्याचा महादेवाला जलाभिषेक केला जातो. शेकडो वर्षे प्राचिन असलेली ही परंपरा आजतागायत सुरुच आहे. किंबहुना ही परंपरा अधिकच दृढ होत आहे. शहरातील शिवभक्त रविवारी रात्री तांबे-पितळेचे मोठे कलश घेऊन  येथून १८ किमी अंतरावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीवर गेले होते व तेथील पाणी घेऊन राजराजेश्वराला अभिषेक करण्यासाठी शहरात दाखल झाले हा संपूर्ण प्रवास ते पायीच केला जाते याला कावडयात्रा असे संबोधल्या जाते. ढोल, ताशे, डफडे व इतर चर्मवाद्यांचा गजर करीत शिवभक्त या कावडयात्रेत सहभागी होतात. ‘हर्र बोला महादेव’चा जयघोषाने आसमंत निनादून जातो. ही कावड यात्रा पूर्वी फक्त शेवटच्या श्रावण सोमवारी होत असे. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन १३७ पालख्यांच्या सहभागामुले अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत
यंदाच्या कावड यात्रेमध्ये शहरातील डाबकी रोडवरील जय बाभळेश्‍वर शिवभक्त मंडळांची कावड १0१ भरण्यांची (कलश) आहे. डाबकी रोडवासीयांची कावड ४५१ भरण्यांची राहणार आहे. हरिहरपेठ शिवभक्त मंडळाची कावड ३५१ भरण्यांची आहे, तर सर्वात मोठी कावड ही विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल शिवभक्त मंडळाची असून, ती ५५१ कलशांची आहे.