शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

चढ-उतारातूनच आयुष्य समृद्ध होते- सावजी

By admin | Updated: September 5, 2016 02:48 IST

जीवनातील अनुभवातून जिवन अधिक समृद्ध होते, असे प्रतिपादन डॉ. अविनाश सावजी यांनी केले.

अकोला, दि. ४ : कधी काळी जेव्हा सायकलीने फिरायचो तेव्हा मार्गावर अनेक ठिकाणी चढ-उतार अनुभवाला यायचे. चढाव आला की जोर लावून पायडल मारायचो, त्यानंतर उतार आला की, हायसे वाटायचे. याचे तेव्हा काही नवल नव्हते; मात्र आता त्या चढ-उताराचे महत्त्व जाणवते. मार्गातील चढ-उताराच्या अनुभवातून धडे मिळतात, आयुष्य अधिक समृद्ध होते, असे प्रतिपादन प्रयास सेवा अंकुर या अमरावती येथील सामाजिक संस्थेचे संचालक डॉ. अविनाश सावजी यांनी केले. स्थानिक प्रमिलाताई ओक हॉलमध्ये आयोजित प्रख्यात अस्पायर शैक्षणिक संस्थेच्या आठव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत होते. दुसरे प्रमुख अतिथी म्हणून नागपूरच्या दंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष पी.नाथ दंदे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात ऐश्‍वर्या सहस्त्रबुद्धेच्या स्वागत गीताने झाली. अल्पावधीतच अकोल्यातून देश-विदेशात कीर्ती मिळविलेल्या अस्पायरची माहिती संस्थेचे संचालक सचिन बुरघाटे यांनी प्रास्ताविकतेतून दिली. अस्पायरमध्ये सवरेत्कृष्ट सिद्ध झालेल्या १६ विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वर्षातील सवरेकृष्ट विद्यार्थिनी प्रशांती बाठी हिचा विशेष सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना डॉ. सावजी म्हणाले की, आयुष्यातील चढ-उताराला घाबरण्यापेक्षा त्यातून धडा घेत घडले पाहिजे. ओक हॉल उभे राहण्यासाठीदेखील जागा नव्हती, एवढी गर्दी झाली होती. कॅन्सर पीडित शहादीदी नामक गरजवंत महिलेसाठी स्वत:च्या खिशातून साडेतीन लाख रुपये खर्च करणारे डॉ.पी. नाथ दंदी यांनी भाषणातून पर्यावरणावपर भर दिला. वनराईच्या उपक्रमाची माहितीही त्यांनी येथे दिली. रुग्णसेवेतून माणसे जोडण्याची माहितीही त्यांनी येथे दिली. जीवनाचे विचार सकारात्मक करण्याच्या दिशेने प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अस्पायरचे कौतुक केले. आत्महत्या होत असलेल्या या परिसरात नवी उमेद निर्माण करण्याचे कार्य अभिमानास्पद आहे. अशैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणार्‍या या संस्थेने सकारात्मक विचार आणि आत्मविश्‍वास पेरण्याचे कार्य केले, असे ते म्हणालेत. कार्यक्रमात अस्पायरच्या आठ वर्षातील बुलेटीनच्या वाचनातून संस्थेच्या प्रगतीच्या टप्प्यांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिल्पा कुळकर्णी आणि रोशनी जेठानी यांनी केले.