शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

पातुर तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने तीन हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST

शनिवारी सायंकाळी पाच वाजतापासून सुरू झालेल्या पावसाने सहा ते सातच्या दरम्यान रौद्र रूप धारण केलं. प्रचंड सोसाट्याचा वारा मेघगर्जना ...

शनिवारी सायंकाळी पाच वाजतापासून सुरू झालेल्या पावसाने सहा ते सातच्या दरम्यान रौद्र रूप धारण केलं. प्रचंड सोसाट्याचा वारा मेघगर्जना मुसळधार पावसासोबत १० गावांमध्ये जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे लिंबू, हरभरा,गहू, आंबा, फुलवर्गीय पिके काकडी ,मका, भुईमुग, सह इतर पिके मिळून तीन हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील लेमन विलेज व्हिलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विवरासह अनेक गावांमधील लिंबू गारपिटीमुळे पूर्णतः गेला आहे. गतवर्षी लाॅकडाऊनमुळे नुकसान झालं होतं. अस्मानी संकटामुळे आम्हा शेतकऱ्यांवर फार माेठे ओढवल्याचे उपसरपंच अमर पजई यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई सोबतच विशेष शेतकरी पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख यांनी केली आहे. तहसीलदार दीपक बाजड तालुका कृषी अधिकारी डी. एस. शेटे यांनी रविवारी तलाठी आणि कृषी सहाय्यक यांना गावागावांमध्ये जाऊन प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार नितीन देशमुख यांनी यंत्रणेला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून, शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.