शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

अकोला जिल्ह्यातील ३७ गावांना अशुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 10:26 IST

जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा उपयोग न करता पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यातून आजार पसरण्याचे प्रमाण जास्त असते. अशातच जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा उपयोग न करता पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात असून, आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.सध्या पावसाळा असल्याने दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या दिवसात पाणी उकळून पिण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जातो; मात्र जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरशिवाय पाणी पुरवठा होत असल्याचे जुलै महिन्याच्या अहवालातून समोर आले आहे. जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाण्यातून होणाºया आजारांपासून संरक्षण मिळावे, तसेच ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याअनुषंगाने आरोग्य विभागातर्फे तपासणी केली जाते. त्या अनुषंगाने वॉटर गार्ड पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोग शाळेमार्फत त्यांची तपासणी केली जाते.जुलै महिन्यात मिळालेल्या अहवालानुसार २८ ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर न करता पाणी पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाले.यामध्ये अकोला व बाळापूर तालुक्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात होत असलेला दूषित पाणीपुरवठा ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक