शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाला कंटाळून दोन शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: March 31, 2017 02:33 IST

सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

अकोला, दि. ३0-सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. पातूर तालुक्यातील सुकळी येथील जंगलीमन दादाराव गवई यांनी सुकळी शिवारातील शेतात २८ मार्च मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान विषारी औषध प्राशन केले होते; मात्र त्यांना ताबडतोब अगोदर चतारी येथील रुग्णालयात व नंतर लगेच अकोला येथील सामान्य रुग्णालयात भरती केले होते; मात्र उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्याकडे तीन एकर शेती असून ते अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे चान्नी येथील मध्यवर्ती बँकेचे कर्ज असल्याचे समजते. त्यांना एक पाच वर्षाचा मुलगा व एक महिन्याची मुलगी, पत्नी, आई व दोन भाऊ असल्याचे समजते. बुधवार २९ मार्च रोजी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आस्टुल येथील सुनील विश्‍वनाथ तवाले या ३५ वर्षीय शेतकर्‍याने २९ मार्च रोजी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीत सतत नापिकी होत होती. त्यांनी बँकेकडून व इतर कर्ज घेतले होते. परतफेड करण्याच्या सतत विवंचनेत त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मागे आई, पत्नी, २ मुले, १ मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे.