शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

जीवनात समस्येची उकल करण्याचा प्रयत्न करा!

By admin | Updated: May 6, 2017 13:39 IST

जीवनात समस्येचा भाग न बनता, समस्येची उकल करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी केले.

जी. श्रीकांत यांचे प्रतिपादन : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शनअकोला: जीवनात समस्येचा भाग न बनता, समस्येची उकल करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात केले.या कार्यक्रमाला प्रसिद्ध वर्‍हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान राज्य प्रकल्प सहसंचालक (मुंबई ) शरद पाटील, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, डॉ. नरेशचंद्र काठोळे (अमरावती ), प्रा. यादव वक्ते, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात केवळ स्वत: मोठे बनणे महत्त्वाचे नसून, आपल्यामुळे लोकं किती मोठे होतात, यासंबंधीचा विचार करणे महत्त्वाचे आहे, असेही जी. श्रीकांत यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात शरद पाटील लिखित ह्यताओ गाथाह्ण या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नचिकेत बडगुजर व स्मृती धूत यांनी तर आभार प्रदर्शन शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे जिल्हा समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले.