शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाच गावांमध्ये वृक्षारोपणातून होणार आनंदवन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:07 IST

विभागीय वन अधिकाऱ्यासोबत गुरुवारी झालेल्या चर्चेनुसार गावांमध्ये ही योजना राबविली जात आहे.

अकोला : प्रत्येक तालुक्यातील एका गावामध्ये एक एकर जमीन क्षेत्रात वृक्षारोपण करून तेथे मियावाकी-अटल आनंदवन साकारले जाणार आहे. त्यासाठी पाच तालुक्यांतील गावांमध्ये मागणीनुसार ८० लाख रुपये निधी खर्च होणार आहे. त्यापैकी ५७ लाख रुपये निधीची मागणी सामाजिक वनीकरण विभागाने जिल्हा परिषदेकडे केली आहे.सामाजिक वनीवरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यासोबत गुरुवारी झालेल्या चर्चेनुसार गावांमध्ये ही योजना राबविली जात आहे. प्रत्येक तालुक्यातील एका गावात एक एकर क्षेत्रावर वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन केले जाणार आहे. मियावाकी अटल आनंदवन प्रकल्पांतर्गत ही निर्मिती केली जाणार आहे. या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करण्याला अंदाजपत्रके सादर करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सामाजिक वनीकरण विभागाला सांगितले. त्यानुसार वनीकरण विभागाने पाच गावांतील आनंदवन निर्मितीचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्या पाच गावांतील प्रत्येक एक एकर क्षेत्रात वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी ५७ लाख ३७ हजार ७३५ रुपये निधीची मागणीही जिल्हा परिषदेकडे करण्यात आली आहे. तसे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गुरुवारी पाठविण्यात आले. प्रत्येक गावातील आनंदवनासाठी ११ लाख ४७ हजार ५४७ रुपये खर्च केले जाणार आहेत.

आनंदवन निर्मितीची गावेआनंदवनाच्या निर्मितीसाठी निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झालेल्या गावांमध्ये अकोला तालुक्यातील म्हैसांग, बाळापूर-देगाव, बार्शीटाकळी-गोरव्हा, अकोट-पिलकवाडी, तेल्हारा-उमरशेवडी या गावांचा समावेश आहे. चालू वर्षातील निधी उपलब्ध करून देण्याची मागणी विभागीय वन अधिकाºयांनी केली आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभागAkolaअकोला