शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

मनपाच्या मुख्य लेखापरीक्षकांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:20 IST

महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रशासनाचा कारभार प्रभावित झाला आहे. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत त्यांनी ...

महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रशासनाचा कारभार प्रभावित झाला आहे. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत त्यांनी रिक्त पदांसंदर्भात शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार केल्यामुळे तसेच ‘अमृत अभियान’राबविण्यासाठी शासनानेदेखील काही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले हाेते. यामध्ये प्रामुख्याने लेखा विभाग, नगररचना विभाग, जलप्रदाय विभाग, बांधकाम विभागांचा समावेश हाेता. लहाने यांच्या कर्तव्यदक्ष व खमक्या स्वभावामुळे सत्ताधारी असाेत वा विराेधी पक्षातील बहुतांश पदाधिकारी व नगरसेवकांनी मनपाकडे पाठ फिरवणे पसंत केले हाेते. त्यामुळे शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना काम करताना मानसिक त्रास सहन करावा लागला नाही. अजय लहाने यांची बदली हाेताच शासनाच्या अधिकाऱ्यांवरही दबाव वाढला. परिणामी अनेक अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. त्याचा परिणाम प्रशासनावर झाला ताे आजपर्यंत कायम आहे. कविता द्विवेदी यांनी १६ सप्टेंबर राेजी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. यादरम्यान, मनपाचे प्रभारी मुख्यलेखापरीक्षक जे. एस. मानमाेठे यांची बदली झाली असून अद्याप त्यांच्याकडे प्रभार कायम आहे. त्यामुळे आयुक्त द्विवेदी यांच्यासमाेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्याचे माेठे आव्हान आहे.

अर्थकारणाचा मार्ग खुला हाेताे!

महापालिकेत रिक्त पदांचा अनुशेष सर्वपक्षीय व विशेषत: अनुभवी नगरसेवकांच्या पथ्यावर पडताे. मुळात सर्व पदांवर शासनाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यास नगरसेवकांना अपेक्षित कामे करता येत नाहीत. एकाच अधिकाऱ्याकडे दाेन, तीन विभागांचा अतिरिक्त प्रभार असला की विकासात्मक कामांच्या नावाखाली अनेकांच्या अर्थकारणाचा मार्ग खुला हाेताे.

आयुक्तांच्या कसाेटीचा काळ

शासनाचे काही अधिकारी केवळ स्वहिताच्या फायली मंजूर करतात. ही बाब तत्कालीन आयुक्त निमा अराेरा यांच्या निदर्शनात आल्याने त्यांनी चाैकशीचे निर्देशही दिले हाेते. अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नाइलाजाने आयुक्त कविता द्विवेदी यांना संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कामकाज करून घ्यावे लागेल. परंतु संबंधितांच्या प्रत्येक निर्णयावर आयुक्तांना कटाक्ष ठेवावा लागणार असल्याने हा काळ आयुक्तांची कसाेटी पाहणारा असल्याचे बाेलले जात आहे.