शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

टोकन यादी; १३७१ नावे गहाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:19 IST

अकोट : शासनाच्या आदेशानुसार तूर खरेदीकरिता शेतकर्‍यांना  देण्यात आलेल्या टोकन यादीपैकी अकोट तालुक्यातील १  हजार ३७१ शेतकर्‍यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाने अ पलोड केलेल्या यादीतून गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे.  त्यामुळे शेतकर्‍यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ठळक मुद्देअकोट तालुक्यातील तुरीचा घोळ जिल्हाधिकारी कार्यालयाचा घोळ

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शासनाच्या आदेशानुसार तूर खरेदीकरिता शेतकर्‍यांना  देण्यात आलेल्या टोकन यादीपैकी अकोट तालुक्यातील १  हजार ३७१ शेतकर्‍यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाने अ पलोड केलेल्या यादीतून गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे.  त्यामुळे शेतकर्‍यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  नाफेडद्वारे तालुकास्तरावरील खरेदी केंद्रांवर हमीदराने तूर खरेदी  १0 जूनपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर ३१ मेपर्यंत  टोकन देण्यात आलेल्या शेतकर्‍यांची तूर बाजार हस्तक्षेप  योजनेंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेत ३१ ऑगस्टपर्यंत तूर  खरेदी पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला; परंतु टोकन  दिलेल्या शेतकर्‍यांच्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी करायची  की नाही, याचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात  आला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला कृषी उत्पन्न बाजार  समितीमार्फत टोकन दिलेल्या शेतकर्‍यांचे नाव, गाव व टोकन  नंबरसह यादी पाठविण्यात आली. अकोट कृषी उत्पन्न बाजार  समितीनेसुद्धा ४ हजार ९१७ टोकनधारक शेतकर्‍यांची यादी  पाठविली. जिल्हाधिकार्‍यांनी टोकन देण्यात आलेल्या शे तकर्‍यांची तूर खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या घरी जाऊन तुरीचे  पंचनामे तीन दिवसांत पूर्ण करण्याकरिता तलाठी व कृषी  सहायकांना निर्देश दिले, तसेच ज्या टोकनधारक शेतकर्‍यांचे  पंचनामे करावयाचे आहेत, त्यांची यादी जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली; परंतु  या अधिकृत यादीमधून अकोट बाजार समितीने पाठविलेल्या  यादीमधील धरसोड करीत मधातल्या तब्बल १ हजार ३७१ शे तकर्‍यांची नावे गहाळ करण्यात आली असल्याचे उघडकीस  आले आहे. त्यामध्ये अकोट बाजार समितीने ४ हजार ९१७ टोकनधारक शे तकर्‍यांची यादी दिली. त्यापैकी ७३८ शेतकर्‍यांचे मोजमाप  झाले, तर पंचनाम्याकरिता अपलोड केलेल्या यादीत २१२२ शे तकर्‍यांची नावे आहेत; परंतु ती नावेसुद्धा कृषी उत्पन्न बाजार  समितीच्या टोकन रजिस्टरप्रमाणे नाहीत. त्या यादीमधील  अनुक्रमे ७३८ ते १७५३ यादरम्यानच्या १११५ शेतकर्‍यांची  नावे, १८९0 ते २0६८ मधील १७८ तर ४२४८ ते ४२८५ मधील  ३७ आणि ४३१२ ते ४३५३ यामधील ४१ असे एकूण १ हजार  ३७१ शेतकर्‍यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षित पणामुळे गहाळ झाले असल्याचे दिसून येत आहे. या यादीनुसार  तलाठी व कृषी सहायकांनी पंचनामा करण्यास प्रारंभ केला  आहे. तर दुसरीकडे मधातील टोकनधारक शेतकर्‍यांची नावे  गहाळ असल्याने त्याच्यापुढील शेतकर्‍यांचे पंचनामे होण्याची  शक्यता आहे.