शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आगीच्या तीन घटना!

By admin | Updated: April 21, 2017 01:43 IST

अकोला : जिल्ह्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत एका युवकाचा मृत्यू, तर लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटना २० एप्रिल रोजी घडल्या.

अकोला : जिल्ह्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत एका युवकाचा मृत्यू, तर लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटना २० एप्रिल रोजी घडल्या.अकोट तालुक्यातील देऊळगाव गावंडे येथे गुरुवारी दुपारी अचानक आग लागून अनेक घरे जळून खाक झाली, तसेच घरातील कापूस आगीपासून वाचविण्याच्या प्रयत्नात विजेच्या धक्क्याने प्रवीण श्रीधर बोदडे याचा मृत्यू झाला. आगीने शेजारच्या घरांनाही वेढल्याने या घरांमधील साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुसरी घटना अकोट तालुक्यातील एदलापूर शिवारात घडली. प्रिंप्री खुर्द येथील संजय रावणकार यांच्या एदलापूर शेतशिवारात असलेल्या आठ एकरातील केळीला दुपारी अचानक आग लागली. या आगीत आठ एकरातील केळीचे तसेच स्प्रिंकलर सेट जळाल्याने रावणकार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अकोला तालुक्यातील अनकवाडी येथे गोठ्यांना आग लागून कुटार व इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे ग्रामस्थांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.