शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

साडेतीन हजारांवर उमेदवार रिंगणात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:44 IST

अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक  निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत  (बुधवार) आठशेहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे  घेतले असून, जिल्ह्यात ३५५४ उमेदवार निवडणूक रिंगणात उ तरल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील ग्रा.पं.  सदस्यांच्या माघारीचा आकडा उपलब्ध होऊ शकला नाही.  सर पंच पदांसाठी ८९९ तर सदस्यपदासाठी २६५५ उमेदवार रिंगणात  आहेत.

ठळक मुद्दे२७२ ग्रामपंचायतींची निवडणूक ८00 च्या वर उमेदवारांची माघार

अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक  निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत  (बुधवार) आठशेहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे  घेतले असून, जिल्ह्यात ३५५४ उमेदवार निवडणूक रिंगणात उ तरल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील ग्रा.पं.  सदस्यांच्या माघारीचा आकडा उपलब्ध होऊ शकला नाही.  सर पंच पदांसाठी ८९९ तर सदस्यपदासाठी २६५५ उमेदवार रिंगणात  आहेत.

उमेदवारांच्या लढती निश्‍चित!ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य  पदांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर, २७  सप्टेंबर रोजी दुपारी निवडणूक रिंगणात उतरलेल्या गावागावां तील प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या निवडणूक लढती निश्‍चित झाल्या.  सरपंच आणि सदस्य पदांसाठी निवडणुकीच्या आखाड्यात उ तरलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराला आता वेग येणार  आहे.

उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप!ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत  सदस्य पदांची निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना निवडणूक  चिन्हांचे वाटप २७ सप्टेंबर रोजीच संबंधित तहसील कार्यालयात  करण्यात आले. मिळालेल्या चिन्हांवर संबंधित उमेदवार  निवडणूक लढविणार आहेत.