शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बांधकामात ठाणेदारांचा अडथळा!

By admin | Updated: February 24, 2016 01:49 IST

बोरगाव मंजू ग्रामस्थांचा आरोप; पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन, सभागृहाचे काम रखडले.

बोरगाव मंजू: येथील शहीद स्व. यशवंत आनंदराव देशमुख यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणार्‍या सामाजिक सभागृहाच्या बांधकामात ठाणेदार भास्कर तंवर हे अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना सोमवारी दिलेल्या तक्रारीत केला आहे. शहीद स्व. यशवंत आनंदराव देशमुख यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १३ मार्च २0१५ रोजी १0 लाख रुपये मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाला लागून सभागृह बांधण्यात येणार आहे. १२ फेब्रुवारी २0१६ रोजी सभागृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. १८ फेब्रुवारी रोजी बांधकामाला प्रारंभ झाला. काही वेळाने ठाणेदार तंवर हे ८ ते १0 कर्मचार्‍यांसह घटनास्थळावर आले. त्यांनी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप संतोष भीमराव देशमुख यांनी तक्रारीत केला आहे. त्यांना शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा अधिकार नसून, ते अशांतता निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. याबाबत त्यांनी कारवाईची मागणीही केली आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार रणधीर सावरकर व उपविभागीय अधिकार्‍यांना पाठविण्यात आली आहे.