शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ठाकरे सरकारचा सुडाचा प्रवास - कुळकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:17 IST

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींबद्दल भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काेराेनाच्या काळात ...

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींबद्दल भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काेराेनाच्या काळात आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडली. त्याचे सकारात्मक परिणाम समाेर आले आहेत. २०१४ पासून ते आजपर्यंत पंतप्रधान माेदी यांनी देशाची अर्थव्यवस्था याेग्यरीत्या सांभाळली असून, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत १३ व्या क्रमांकावर असलेला देश आता ५ व्या क्रमांकावर आल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले. अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरण, शेतकरी व गरिबांसाठी विविध कल्याणकारी याेजनांवर काेट्यवधी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, प्रसिद्धी प्रमुख गिरीश जाेशी आदी उपस्थित हाेते.

जीएसटीचा परतावा; केंद्र कर्ज देण्यास तयार

केंद्र सरकारकडे विविध राज्यांतील जीएसटीची रक्कम थकीत असल्याच्या मुद्यावर कुळकर्णी यांना विचारणा केली असता, केंद्र सरकार जीएसटीचा परतावा कर्ज स्वरूपात देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जाची रक्कमही केंद्र सरकारच जमा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवसेनेने ‘सीएम’कडे पाठपुरावा करावा!

पेट्राेल दरवाढीच्या मुद्यावर केंद्र सरकारकडे बाेट दाखवून आंदाेलन केल्यापेक्षा शिवसैनिकांनी राज्य सरकारने आकारलेला कर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा. तत्कालीन फडणवीस सरकारने कर कमी केल्याने त्यावेळी इंधनाचे दर कमी हाेते, असे भाजप प्रवक्ते कुळकर्णी यांनी सांगितले.

भाजप लाेकप्रतिनीधी, पदाधिकाऱ्यांची पाठ

केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी माहिती देण्यासाठी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी आयाेजित केलेल्या पत्रपरिषदेकडे भाजपचे लाेकप्रतिनिधी, मनपा पदाधिकारी व शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.