शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

दहा वर्षे उशिराने जैवविविधता समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 11:38 IST

महाराष्ट्र जैवविविधता नियम २००८ मध्येच लागू झाले असून, त्याची अंमलबजावणी करण्यास तब्बल दहा वर्षे उशीर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येत्या काळात पर्यावरणाचा होत असलेला ºहास काही प्रमाणात रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील जैवविविधतेचे संरक्षण करण्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जैविक विविधता व्यवस्थापन समिती गठित करून संरक्षण करण्याचे बंधनकारक केले जात आहे. विशेष म्हणजे, जैवविविधता कायदा २००२, कलम व नियम २००४ मधील नियम २२ नुसार महाराष्ट्र जैवविविधता नियम २००८ मध्येच लागू झाले असून, त्याची अंमलबजावणी करण्यास तब्बल दहा वर्षे उशीर झाला आहे.केंद्र शासनाने जैवविविधता कायदा २००२ केला आहे. त्यातील कलम व नियमानुसार २००४ मध्ये नियम तयार करण्यात आले. नियम २२ नुसार महाराष्ट्र राज्य जैवविविधता नियम २००८ मध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याचे ठरले आहे. त्यामध्ये नियम २३ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जैविक विविधता व्यवस्थापन समिती गठित करावी लागते. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये या समितीला जैवविविधतेच्या संरक्षणासाठी काम करावे लागणार आहे. त्यामध्ये जैवविविधतेसंदर्भात स्थानिक व देशी समाजाचे पारंपरिक ज्ञान, पद्धती, त्यामध्ये नवपरिवर्तनाच्या माध्यमातून जैविक संसाधनाचे संरक्षण करणे, नैसर्गिक पोषकता, उपयोगिता टिकवून ठेवण्यासाठी समितीच्या सदस्यांना काम करावे लागणार आहे. प्रत्येक गावातील जैवविविधता नोंदवही तयार केली जाणार आहे. हा दस्तऐवज कायमस्वरूपी तयार राहील. त्यानुसार जैवविविधतेचे संरक्षण निरंतरपणे करावे लागणार आहे.

टॅग्स :Akolaअकोला