शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

नवतपामध्ये तापमानात घट

By admin | Updated: June 5, 2015 23:47 IST

निसर्गचक्र बिघडले, नक्षत्रांशी जुळेना मेळ.

अकोला : हवामान खात्याच्या निर्मितीपूर्वी नक्षत्र व पंचागांनुसारच देशभरात पाऊस व उन्हाचा अंदाज लावला जात होता. बहुधा ठरलेल्या वेळी पावसाळा व उन्हाळ्याला सुरुवात व्हायची. लोकांचा नक्षत्रांवर दृढ विश्‍वास होता. आता मात्र वाढते तापमान व प्रदूषणामुळे निगर्सचक्र विस्कळीत झाले आहे. त्यामुळे निसर्ग व पंचागाचा ताळमेळही बिघडला आहे. यावर्षी २५ मेपासून सुरू झालेल्या नवतपामध्ये तापमानात वाढ होण्याऐवजी घट नोंदविण्यात आली आहे. उन्हाळ्यातील सर्वांत जास्त तापमानाचे दिवस म्हणजे नवतपा, असा सर्वसाधारण समज आहे. यावर्षी २५ मे पासून नवतपा सुरू झाला. तथापि, या नऊ दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याऐवजी घटच झाली. मे महिन्यात अखेरच्या पंधरवड्यात तापमानात वाढ झाली. १८ ते २४ मे दरम्यान अकोल्यात ४६ डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली. २५ मे पासून नवतपा सुरू झाल्यामुळे तापमान आणखी वाढेल, असा अंदाज होता; मात्र २५ ते ३0 मे दरम्यान तापमानात घट होत अकोल्यात ४२ ते ४३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. १ जूनपासून तर त्यामध्ये आणखी घट झाली. मे महिन्यात प्रचंड तापमानामुळे नागरिकांनी घरातच बसणे पसंत केले होते. बाजारपेठेमध्येही गर्दी नव्हती. ७ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात होते. त्यामुळे बहुतांश वेळा ७ जूनला पाऊस येत होता. गत चार ते पाच वर्षांपासून मात्र पावसाळ्याला २५ जूननंतरच सुरुवात होते. त्यामुळे आता शेतकरीही नक्षत्रांवर विसंबून न राहता हवामान खात्याच्या अंदाजानुसारच नियोजन करतात.