शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

तापमान घटले; नागरिकांना दिलासा

By admin | Updated: April 23, 2017 19:56 IST

अकोला : गत काही दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट ओसरल्याने जिल्ह्याच्या तापमानात घट झाली आहे. रविवारी अकोल्याचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले.

अकोला : गत काही दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट ओसरल्याने जिल्ह्याच्या तापमानात घट झाली आहे. रविवारी अकोल्याचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. होरपळून काढणाऱ्या उन्हाची दाहकता कमी झाल्याने नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.पश्चिम राजस्थान व गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे गत आठवड्यात अकोल्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली होती. उष्णतेची ही लाट चार ते पाच दिवस सुरूच होती. सातत्याने वाढणाऱ्या तापमानाने नागरिकांच्या जीवाची काहिली झाली. गत रविवारी या मोसमातील आतापर्यंतच्या सर्वोच्च ४५.० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. निम्मा आठवडा ४४ अंशांच्या वरच तापमान होते. शनिवारपासून मात्र तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. शनिवारी अकोल्यात ४१.० अंश सेल्सिअस तापमान नोंदविल्या गेले. रविवारी तापमानात किंचित घट होऊन ४०.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. आग ओकणाऱ्या सूर्याची प्रखरता कमी झाल्याने तापमान घटले आहे. परिणामी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आठवडाभरात ५ अंशांची घसरणउष्णतेची लाट पसरल्याने गत आठवडा होरपळीचा ठरला. गत रविवारी अकोल्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. उष्णतेची लाट ओसरल्यामुळे तापमानातही घट होत असून, अकोल्यात रविवार, २३ एप्रिल रोजीचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. आठवडाभरातच पारा तब्बल ५ अंशाने घसरल्याने होरपळ कमी झाली आहे.