शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

गाळ काढून तळ्यांच्या स्वच्छतेवर भर

By admin | Updated: February 24, 2015 00:22 IST

जलयुक्त शिवार अभियान; मुख्यमंत्र्यांची बैठक बुधवारी.

अकोला : पाणटंचाईच्या स्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये तळ्यांमधील गाळ काढून तळी स्वच्छ करण्याच्या कामांवर भर देण्यात येणार आहे. राज्यात वारंवार उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या स्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून राज्य शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाच्या विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ढाळीचे बांध, शेततळे, माती नालाबांध, सलग समतल चर, साखळी सिमेंट काँक्रीट बंधारा, नाला खोलीकरण व रुंदीकरण, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन, साठवण बंधार्‍यांची दुरुस्ती, पाझर तलाव, सिंचन तलाव, विहीर आणि बोअरचे पुनर्भरण तसेच इतर प्रकारच्या कामांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियानातील या जलसंधारणाच्या कामांमध्ये प्रामुख्याने गावतलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव, साठवण तलाव, शिवकालीन तलाव, ब्रिटिशकालीन तलाव व निजामकालीन तलावांमधील साचलेला गाळ काढण्याची कामे केली जाणार आहेत. गाळ काढून खोलीकरणासह तळी स्वच्छ करण्याच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानात तळ्यांमधील गाळ काढून तळी स्वच्छ करण्याच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुषंगाने मुख्यमंत्री २५ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्तांची बैठक घेणार असल्याचे अमरावती येथील विभागीय उपायुक्त (रोहयो) एस. टी. टाकसाळे यांनी स्पष्ट केले. *मुख्यमंत्र्यांची बैठक बुधवारी! जलयुक्त शिवार अभियानात तळ्यांमधील गाळ काढून ती स्वच्छ व खोल करण्यावर भर दिला जाणार आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी सर्व विभागीय आयुक्त आणि संबंधित अधिकार्‍यांची मुंबईत बैठक बोलावली आहे.