शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

व-हाडातील सिंचन प्रकल्पांचे भिजत घोगंडे

By admin | Updated: November 19, 2014 02:15 IST

पश्‍चिम व-हाडातील जिल्ह्यांतील १९ प्रकल्पांपैकी ११ लघु, मध्यम व मोठय़ा प्रकल्पांच्या कामांची गती खुंटली.

राजरत्न सिरसाट /अकोलाआर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेकरिता मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने पश्‍चिम वर्‍हाडातील सिंचनाचा अनुशेष कायम आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांतील १९ प्रकल्पांपैकी ११ लघु, मध्यम व मोठय़ा प्रकल्पांच्या कामांची गती खुंटली आहे. या प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यास या तीन जिल्ह्यांत ४३ हजार ५८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. अकोला जिल्ह्यातील आठ सिंचन प्रकल्पांपैकी हिवरा आणि सुकळी या लघुप्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. या दोन प्रकल्पांतून जेमतेम १,४५६ हेक्टर क्षेत्रावरील सिंचन झाले आहे. उर्वरित प्रकल्पांची कामे पूर्ण झाली नसल्याने ३३ हजार ५२८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाला मुकले आहे. ज्या प्रकल्पाची कामे रखडली आहेत, त्यामध्ये कवठा शेलू, नया अंदुरा, वाई,कवठा बॅरेज, शहापूर, पोपटखेड -२ या लघुप्रकल्पांचा समावेश असून, उमा व नेरधामणा हे दोन बॅरेज आहेत. वाशिम जिल्ह्यातील सुरवंडी, कुत्तरडोह या प्रकल्पांची कामे अर्धवट असून, जयपूर प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झाले नाही. या जिल्ह्यात चारपैकी धारपिंप्री हा एक प्रकल्प तयार झाला आहे. या प्रकल्पातून ४0७ हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार आहे. या जिल्ह्यातील अर्धवट असलेल्या तीन प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यास ४,३२९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल.