शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

व-हाडातील सिंचन प्रकल्पांचे भिजत घोगंडे

By admin | Updated: November 19, 2014 02:15 IST

पश्‍चिम व-हाडातील जिल्ह्यांतील १९ प्रकल्पांपैकी ११ लघु, मध्यम व मोठय़ा प्रकल्पांच्या कामांची गती खुंटली.

राजरत्न सिरसाट /अकोलाआर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेकरिता मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने पश्‍चिम वर्‍हाडातील सिंचनाचा अनुशेष कायम आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांतील १९ प्रकल्पांपैकी ११ लघु, मध्यम व मोठय़ा प्रकल्पांच्या कामांची गती खुंटली आहे. या प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यास या तीन जिल्ह्यांत ४३ हजार ५८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. अकोला जिल्ह्यातील आठ सिंचन प्रकल्पांपैकी हिवरा आणि सुकळी या लघुप्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. या दोन प्रकल्पांतून जेमतेम १,४५६ हेक्टर क्षेत्रावरील सिंचन झाले आहे. उर्वरित प्रकल्पांची कामे पूर्ण झाली नसल्याने ३३ हजार ५२८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाला मुकले आहे. ज्या प्रकल्पाची कामे रखडली आहेत, त्यामध्ये कवठा शेलू, नया अंदुरा, वाई,कवठा बॅरेज, शहापूर, पोपटखेड -२ या लघुप्रकल्पांचा समावेश असून, उमा व नेरधामणा हे दोन बॅरेज आहेत. वाशिम जिल्ह्यातील सुरवंडी, कुत्तरडोह या प्रकल्पांची कामे अर्धवट असून, जयपूर प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झाले नाही. या जिल्ह्यात चारपैकी धारपिंप्री हा एक प्रकल्प तयार झाला आहे. या प्रकल्पातून ४0७ हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार आहे. या जिल्ह्यातील अर्धवट असलेल्या तीन प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यास ४,३२९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल.