शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

निलंबित कर्मचा-यांना पदे!

By admin | Updated: October 10, 2016 03:18 IST

अमरावती विभागातील सर्वच जिल्हय़ांमध्ये हा प्रकार सर्रासपणे सुरू; भ्रष्टाचारासाठी पुन्हा कुरण मोकळे!

सदानंद सिरसाट अकोला, दि. 0९- फौजदारी कारवाईनंतर निलंबित झालेल्या शासकीय कर्मचार्‍यांना कोणत्याही परिस्थितीत कार्यकारी पदावर देऊ नये, हा शासनाचा नियम नियुक्ती प्राधिकार्‍यांनी धाब्यावर बसवला आहे. तलाठय़ांसोबतच इतरही विभागाच्या कर्मचार्‍यांना पुन्हा त्याच पदावर दिले जात असल्याने भ्रष्टाचारासाठी संधीच मिळत आहे. अमरावती विभागातील सर्वच जिल्हय़ांमध्ये हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना बेहिशेबी मालमत्ता, नैतिक अध:पतन, लाचलुचपत, खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार यासारख्या गंभीर प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल झाल्यानंतर निलंबित केले जाते. त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे लाचलुचपतीची असतात. त्या कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेण्याचे शासनाचे धोरण आहे; मात्र त्याचवेळी संबंधित कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेताना कोणत्याही परिस्थितीत त्याचे मूळ पद किंवा कार्यकारी पद, जनसंपर्क येणारे पद देऊ नये, असा नियमही आहे. निलंबित ह्यकह्ण आणि ह्यडह्ण वर्ग कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेणारी विभागीय आयुक्तांची समिती तसा उल्लेख करून आदेश देते; मात्र शासनाच्या १४ ऑक्टोबर २0११ रोजीच्या आदेशातील परिच्छेद पाचमधील मुद्याला बगल देत कर्मचार्‍यांना कार्यकारी पद दिले जात आहे. त्यामध्ये संबंधित अधिकारीही तेवढेच गुंतलेले असल्याने हा प्रकार सुरू आहे. निलंबित तलाठी सर्वाधिक लाभार्थीलाचलुचपतीच्या प्रकरणात निलंबित झालेल्या तलाठय़ांना तर काहीच फरक पडत नाही. पुनस्र्थापनेच्या आदेशानंतर संबंधित उपविभागीय अधिकारी त्या तलाठय़ांचा केवळ तालुका बदलतात. तलाठी पदावरच पुन्हा नियुक्ती देतात. अमरावती विभागात वर्षभरात म्हणजे ऑगस्ट २0१५ पासून २८ तलाठी, सात अव्वल कारकून, तर १७ इतर विभागाच्या २0 कर्मचार्‍यांना पुनस्र्थापना देण्यात आली आहे, हे विशेष.वर्षभरात पुनस्र्थापना झालेले तलाठीअकोला जिल्हय़ात निलंबनानंतर पुनस्र्थापित झालेल्या तलाठय़ांमध्ये डी.पी. मनवर, व्ही.जे. देशमुख, एम.के. वाळके, एस.एम. उखळकर, अमित सबनीस, धम्मपाल नकाशे, बाबाराव नक्षणे, दर्शन चव्हाण, ऊर्मिला गव्हाळे, शारदा तायडे, संतोष कर्णावार मंडळ अधिकारी, अव्वल कारकून आर.एफ. राठोड, लिपिक व्ही.आर. जाधव यांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेसह इतर विभागही आघाडीवरशासनाच्या सर्वच विभागातील निलंबित कर्मचार्‍यांना पुनस्र्थापित करण्याचा विभागीय समितीच्या बैठकीत निर्णय होतो. त्यानंतर पुनस्र्थापना देण्यासाठी नियुक्ती प्राधिकारी म्हणजे, महसूल विभाग कर्मचार्‍यांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तलाठय़ांसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून आदेश दिले जातात. इतर विभागासाठी त्यांचे कार्यालय प्रमुख नियुक्ती प्राधिकारी म्हणूून आदेश देतात.तलाठी संवर्गात अकार्यकारी पदे नाहीत. तहसील स्तरावर दोन-तीन पदे असतात; मात्र कारवाई झालेल्यांची संख्या मोठी असल्याने तलाठय़ांना त्याच पदावर दिले जाते. या मुद्यावर शासन स्तरावर विचार सुरू आहे. - श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.